Tuesday, 24 April 2018

।। फळांच्या साली मध्ये सुद्धा असतात पोषक घटक ।।

                                  ।। फळांच्या साली मध्ये सुद्धा असतात पोषक घटक ।।


सालीसकट खाण्याचे फायदे -:  पेरू सफरचंद द्राक्षे ह्या फळांना सालोसाहितच खावे . जर आपण ह्या फळांची साले काढली तर व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सक्स आपल्या शरीराला मिळणार नाही . 

फळांच्या साली फायबरचा एक मोठा स्रोत असतात . जे अपचन व पोटाचे विकार दूर करण्यास मदत करतात . आणि पोटाच्या कॅन्सरपासून हि वाचवतात . ज्या प्रकारे सफरचंदाच्या एका सालीमध्ये कॅन्सरशी लढणारे ८५ टक्के फायटो केमिकल्स असतात ते पूर्ण सफरचनापेक्षा सालीत जास्त असतात .

सालीमध्ये खूपच कमी कॅलरीज  साखर आणि कोलेस्ट्रॉल असतात . आणि ते एलडीएल ब्रँड कोलेस्ट्रॉलची थर कमी करण्यास मदत करते . 

संत्र्याच्या सालीमध्ये शक्तिशाली अँटीऑक्सडेंट असतात जे शरीरात खराब कोलेस्टरच्या स्ट्रेस कमी करतात . आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलला वाढवतात . 

सालीसकट फळे व भाज्या खाण्यामुले पोट जास्त वेळपर्यंत भरलेले रहाते . वजन घटवण्यासाठी ह्याची मदत होते . 

त्यांच्या सालीमध्ये  कॅल्शिअम . व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स . व्हिटॅमिन सि आणि आर्यन असतात . त्यांना शिजवण्याआधी फक्त धुवावे लागते . बटाट्याचा डीप   फ्राय करू नका . तसे केल्याने त्यात अतिरिक्त कॅलरी जमा होतात . त्यामुळे आरोग्याला नुकसान पोहचत असते . 

बटाट्याची साले -: बटाट्यापेक्षया बटाट्याच्या साली मध्ये जास्त पोषक द्रव्ये असतात . साली काढल्यामुळे बटाट्यामधील पोषक द्रव्ये कमी होतात . त्यांच्या सालमध्ये   कॅल्शिअम व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स . व्हिटॅमिन सि आणि आर्यन असतात . बटाटा नेहेमी फायबर युक्त भाज्याबरोबर जसे बीन्स. सिमला मिरची . पालक ,
आणि दुसऱ्या हिरव्या भाज्यांमध्ये शिजवाव्यात . 

ब्रोकोलीची पाने आणि देठ -: बरेच लोकं ब्रोकोली शिजवताना त्याची पाने आणि देठ फेकून देतात . तसे करू नये कारण त्यामध्ये व्हिटॅमिन ऐ भरपूर प्रमाणत असते . ब्रोकोलीबरोबर त्याची पाने आणि देठ . ह्यांना कापून भाजी करा. हवे तर त्यास सूपमध्ये टाकू शकता . तसेच बारीक करून घ्या . व हवे तर त्यात चाट मसाला टाकून खाऊ शकता . 

टरबुजाची साले -: साधारण पणे  टरबुजाची सालीला आपण कोणत्याच कामाचे मानत नाही . आणि नेहेमी फेकून देतो . पण त्यामध्ये अमिनो ऍसिड भरपूर प्रमाणात असते . ज्यामुळे शरीरातील रक्तसंचार चांगल्या प्रकारे होतो . टरबुजांच्या सालीना दह्याबरोबर बारीक करून हि पेस्ट आपल्या डायट मध्ये सामील करू शकता .

डाळिंबाची साले -:   ज्या महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान जाडा बल्डींग होते . त्यांना डाळिंबाची साले सुकवून आणि त्यांची पावडर रोज एक चमचा खायला  हवी . ह्यामुळे पिरियड दरम्यान बल्डींग कमी होते . डाळिंबाचे साल तोंडात धरून शोषण्याने खोकल्याचा वेग कमी होतो . ह्या व्यतिरिक्त डाळिंबाला बारीक कुटून त्यात दही मिसळून त्याची घट्ट पेस्ट मिसळून डोक्यावर लावा . त्यामुळे  केस मुलायम मऊ रहातात . 

काकडीची साल -: जर तुम्हाला काकडी पसंत असेल तर भरपूर पोषण मिळवण्यासाठी काकडीचे साले काढून खाऊ नका . काकडीच्या व्हिटॅमिन के . अँटीऑक्सडेंट्स . आणि पोट्याशिअम भरपूर मात्रेत असते . काकडीच्या सालेत भरपूर प्रमाणात फायबर असते . अपचनापासून आराम देते . काकडीच्या कोशिंबीर मध्य हि काकडीचे साल काढू नये . सालीसकट खाणे त्रासदायक असेल तर त्याचे रायते बनवावे . चवीत फरक होणार नाही . दक्षिण भारतात व विशेषतः आंध्र प्रदेशात काकडीचे लोणचे बनविले जाते . ते साली शकत बनवले जाते . 

   








    

Monday, 23 April 2018

।। लाल चुटुक आंबट गोड स्ट्रॉबेरी ।।

                                                   ।। लाल चुटुक आंबट गोड स्ट्रॉबेरी ।।

स्ट्रॉबेरी हे एक बेरी वर्गीय फळ आहे . ते थंड प्रदेशात होते . सुगंध . लाल रंग. रसाळपणा .आणि गोडवा ह्यामुळे हे फळ प्रसिद्ध आहे . स्टोबेरी हि एक झुडूप वर्गीय वनस्पती आहे . ह्या फळाचा उगम प्राचीन रोममध्ये झाला असे मानले जाते . सुरुवातीला स्ट्रॉबेरी हिरव्या रंगाच्या असतात . नंतर जस जशी त्याची वाढ होत जाते तास तश्या त्या लाल रंगाच्या होत जातात . 

पोषक आणि आरोग्यदाई -: स्ट्रॉबेरी ह्या लालेलाल रसाळ फळाचा उगम प्राचीन रोममध्ये झाला  हे फळ नुसते चवीतच नाही तर पोषकतत्वात देखील अग्रगण्य आहे . वजन कमी करण्यासाठी स्ट्रॉबेरी एक पर्वणीच आहे . 
१ कप स्ट्रॉबेरीत  अवघे ४४ उष्मांक असतात  व पाण्याची मात्र भरपूर असते . दोन जेवणाच्या मधील पोटपूजेसाठी हे उत्तम आहे . रोजच्या ब्रेकफास्ट सिरीयल मध्ये स्ट्रॉबेरी घातल्यास कॅलरी न वाढत पोषक मूल्ये वाढतात . व पोटही व्यस्थित भरते . हृद्य विकार.  उच्चा रक्तदाब . व मधुमेह ह्या मोठ्या विकारामध्ये ह्या फळातील कफ जीवनसत्वाचा निश्चितच फायदा मिळतो . 

हंगाम -: लाल रंगाच्या रसाळ स्ट्रॉबेरीचा तिच्या मोहक सुगंध व चवीमुळे लोकप्रिय फळ म्हणून उपोयोग आहे . ज्यांनी एकदा हे फळ खाऊन पहिले आहे त्यांच्या समोर स्ट्रॉबेरी चे नाव काढताच त्यांच्या तोंडाला पाणी सुटते . अगदी अपवादात्मक लोकांना हे फळ आवडत नाही . पण स्ट्रॉबेरीचा अनेक खाद्य पदार्थांमध्ये उपोयोग केला जातो . वेगवेगळ्या आईस्क्रीम . मिल्क शेक मध्ये . चॉकलेट आणि जाम बनवण्यासाठी स्ट्रॉबेरीचा वापर होतो . 

स्ट्रॉबीरी चे  फायदे -स्ट्रॉबेरी खाण्यामुळे हृद्य विकार आणि मधुमेहावर मात करता येते . स्ट्रॉबेरीमध्ये क जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे दिवसभराच्या कामामुळे येणार थकवा कमी होतो . 

स्ट्रॉबेरी ऑक्ससाईड प्रतिकारक असल्याने डोळ्यांसाठी हि लाभदायक आहे . स्ट्रॉबेरीमुळे मोतीबिंदू होण्यापासून संरक्षण होते. स्ट्रॉबेरीतील क  जीवनसत्वामुळे डोळ्यांना  प्रखर प्रकाशापासून दिलासा मिळतो . स्ट्रॉबीरीत असणारे अँटिऑक्सिडेन्ट . प्लेवोनाइडे . फोलेट आणि कॅफेरॉल हे घटक कॅन्सर होण्यास कारणीभूत होणाऱ्या पेशी नष्ट करतात . ह्यातील क  जीवनसत्व  त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्या कमी करते . त्यामुळे त्वचा तजेलदार होते . पोट्याशिअम हे द्रव स्ट्रॉबेरीत मुबलक असल्याने हृद्य विकाराचा झटका टाळण्यास मदत होते . 

           तांबड्या रक्तपेशींच्या अभावामुळे स्त्रीमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण भारतात मोठे आहे . स्ट्रॉबेरीच्या फोलेट हे तत्व तांबड्या रक्तपेशींचे वाढ करण्यास मदत करतात . सायट्रिक आम्ल आणि इतर आरोग्यास आवश्यक आम्ल स्ट्रॉबेरीत  असल्याने दात चमकदार होऊन हिरड्या मजबूत होण्यास मदत होते . 

सांधेदुखीपासून स्ट्रॉबेरी दिलासा देते . ह्यातील अँटीऑक्सडेन्ट आणि फायटो केमिकल सांधे मजबूत होण्यास मदत करतात . स्ट्रॉबेरीमधील पोटॅशिअम उच्चा रक्तदाबावर नियंत्रण मिळवून देते . मॅगनीज हे खनिजद्रव्य देखील स्ट्रॉबेरीच्या असल्याने हाडांचा ठिसूळपणा कमी होतो . आणि हाडे दुखीपासून दिलासा मिळतो . स्ट्रॉबेरी मेदरहित असल्याने वजनावर नियंत्रण मिळवण्यास फायदा होतो . म्हणून आपल्या आरोग्यासाठी हे फळ खाल्लेच पाहिजे  .. 



















         

Saturday, 21 April 2018

।। आंबा, व शेंगदाणे हे घटक मानवी आहारावर कसा परिणाम करतात ? ।।

                        ।। आंबा, व  शेंगदाणे हे घटक मानवी आहारावर  कसा परिणाम करतात ? ।।


      सध्या मार्केटमध्ये आंबा दाखल झाला आहे, मात्र महाराष्ट्राची शान असलेला हा आंबा आजकाल घरांमध्ये पूर्वीइतका खाल्ला जात नाही.खाण्यापिण्याबद्दल जागरूक असलेले नागरिक गेल्या काही वर्षांमध्ये हे फळ फारच जपून खात आहेत.आंब्याने वजन वाढते, रक्तातील साखर वाढते ही भीती तरुणांपासून अट्टल खाणाऱ्यांपर्यंत सर्वांनाच वाटू लागली आहे. आंबाच नाही तर रोजच्या आहारातील खोबऱ्यालाही अनेकांनी तिलांजली दिली आहे.
        शेंगदाणेही गायब झाले आहेत. फणसही आपण खात नाही. ही फळे खायला हवीत
           मधुमेह झालेल्यांना आहारतज्ज्ञ आंबट फळे खाण्याचा सल्ला दिला जातो, मात्र गोड फळे खाऊ नका         सांगतात यावरही त्यांनी यावेळी भाष्य केले.
       आपला डाएटबद्दल नेहमी गोंधळ होतो. आहाराबद्दल इतका गोंधळ का होतो? आंबा खावा, असे सगळ्यांना वाटते. मात्र त्याचवेळी वजन वाढण्याची भीतीही वाटते.आंब्याला बाहेरून मागणी आहे. मात्र आंबा जिथे पिकतो तिथे खाल्ला जात नाही. मात्र मधुमेही, पीसीओडी, थायरॉइड, केस गळण्याचा त्रास होणाऱ्यांनी आंबा जरुर खावा.
आंबा खाऊन रक्तातील साखर नियंत्रणात राहू शकते. गोड फळे खाऊ नयेत असे सांगितले जाते. मात्र चिकू, फणस, सिताफळ, द्राक्षे, केळी ही फळे आपल्या मातीत पिकतात म्हणून ती गोड असतात. ही फळे खाल्ली पाहिजेत. या फळांमध्ये आंबट फळांत जे फ्रुक्टोजअसते तेच असते,
                     फ्रुक्टोजमुळे रक्तीतील साखर हळुहळू चढते. *अमेरिकन डायबेटिक असोसिएशनने आंबा हे फळ खावे, असे सांगितले आहे.


ओट्समुळे फायबर मिळते, असे सांगितले जाते. कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवायला फायबर महत्त्वाचे असते. मात्र *आंब्यामध्येही हेच फायबर आहे. कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आंब्याचा उपयोग होतो.

आंब्यामध्ये फायटिक अॅसिड असते. हे पाण्यामध्ये विद्राव्य आहे. त्यामुळे आंबा पाण्यात बुडवून ठेवणे अत्यावश्यक असते. त्यामुळे आपल्याला गरजेचे घटक त्यातून मिळतात.
आपण जेव्हा फॅट आहारात घालतो तेव्हा अन्नाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. हाय ग्लायसेमिक इंडेक्स अन्न खाल्ल्याने आपली रक्तातील साखर चटकन वाढते. रक्तातील साखर नियंत्रित असावी यासाठी लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्न खावे आमरसामध्ये थोडे तूप घालणे गरजेचे आहे. तूपामध्ये अत्यावश्यक फॅट्स असतात. त्याचप्रमाणे पुरीमध्ये अधिक फॅट्स असतात. या फॅट्समुळे ग्लायसेमिक इंडेक्स कमी व्हायला मदत होते. त्यामुळे आमरसासोबत तळलेली पुरी खावी. न्यूट्रिशन म्हणजे केवळ कॅलरीचा अभ्यास नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. न्यूट्रिशन म्हणजे विविध शाखांचा एकत्रित अभ्यास आहे. आरोग्य, स्थानिक अर्थकारण आणि जागतिक परिससंस्था संवर्धनासाठी मदत याचा विचार करून आहार ठरवला पाहिजे.
फणसही खाऊ नका, असे आपल्याला सांगितले जाते. युनायटेड नेशन्स फूड अँड अॅग्रिकल्चरल ऑर्गनायझेशनने फणसाला निग्लेक्टेड अँड अंडरयुटिलाइज्ड स्पिशिज म्हणून घोषित केले आहे. यामध्ये आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या मात्र ज्याकडे दुर्लक्ष झालेे त्याचा समावेश होतो  मधुमेहींना मारी बिस्किट खाण्याची परवानगी दिली जाते. मात्र या बिस्किटांमध्ये साखर असते. कॅलरीज कमी करा, प्रोटिन वाढवा’, असे सल्ले दिले जातात. मात्र हा सल्ला आहारपद्धतीनुसार दिला जायला पाहिजे
आपण एखादी गोष्ट कोणत्या पद्धतीने खाऊ शकतो, ते सांगायला हवे. म्हणजे आंबा कापून, आमरस, आंबाच्या साटे, आंब्याचे लोणचे अशा पद्धतीने खाता येईल पण आंब्याचा स्वाद असलेली बिस्किटे, आंब्याची चॉकलेट या पद्धतीने आंबा खाऊ नये, हे सांगितले जायला हवे.
आहार ठरवताना तो आपण कायमस्वरूपी पाळू शकू का, हा विचार व्हायला हवा. त्याचवेळी हा आहार आपण पूर्वापार खात आहोत का, हेही समजून घ्यायला हवे.
आपण काजूगर खात नाही. काजूगरामध्ये जीवनसत्व असते. संत्र्यापेक्षा पाच ते सहा पटीने जास्त जीवनसत्व यातून मिळते.
मात्र तरी आपण काजूगर नाकारला आहे. हातसडीचा तांदूळ, सिंगल पॉलिश्ड तांदूळ खाल्ला तर काहीच हरकत नाही. आपण वरण भात तूप, असे खायला हवे. दूधसुद्धा देशी गाईचेच प्यायला हवे. हे फुल फॅट मिल्क असते.
आपल्याकडे शुक्राणूशी संबंधित समस्याही तूप, शेंगदाणे, नारळ आहारातून काढून टाकल्याने सुरू झाल्या आहेत. नारळ, तूप, शेंगदाण्यामध्ये गरजेचे फॅट्स आहेत. आपली आहारपद्धती शास्त्राधारित आहे, असे सांगितले जाते. हे शास्त्र म्हणजे शरीराचा विचार, अन्नातील घटकांचा विचार करून ठरवलेल्या पद्धती आहेत.  अतिरिक्त फॅट्समध्ये साखर घातल्याने ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. त्यामुळे इन्शुलीन रेझिस्टन्सही कमी होतो.








Friday, 20 April 2018

।। हळदीचे गुण ।।

                                                            ।। हळदीचे गुण ।।


 हळदीच्या सेवनाने नैराश्य व विस्मरणाच्या आजारात कमालीचा फायदा होतो . 

हळदीमधील  कर्क्यूमीन  हे रसायन मेंदूत कशा प्रकारे काम करते ह्यांच्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते हे दिसून आले आहे . 

हळद हा निव्वळ मसाला नसून तो भारतीयांच्या आहारात नित्य असणारा आरोग्यपूर्ण घटक आहे . व्य वाढल्यानंतर ज्यांची स्मरणशक्ती कमी होते त्यांनी हळदीच्या सेवनाने खूपच चांगला परिणाम होतो असं संशोधनाचा निष्कर्ष आहे . 

" अमेरिकन जर्नल ऑफ जेरियाट्रिक सायकिऍस्ट्री " मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यास प्रबंधाप्रमाणे हळदीत कर्क्यूमीन नावाच्या  रसायनात प्रतिरोधक शक्ती आणि शरीरातील बाह्य आणि आंतरिक सूज कमी करण्याचे गुणधर्म असल्याचे अनेक अभ्यासातून सिद्ध झालेले आहे . 

स्मरणशक्तीवर करीकुलम `ह्या रसायनाचा काय परिणाम  होतो ह्यासाठी काही वयस्क व्यक्तीवर प्रयोग कारणात आला . स्मरणशक्ती काही प्रमाणात कमी झालेल्या व्यक्तींना  करीकुलम रसायनांचा रोज ९० मिलिग्रॅमचा डोस देण्यात आला . ह्या प्रयोगात जे लोकं सहभागी झाले होते त्यांची आकलन शक्ती आणी डोळ्यांच्या क्षमतेची चाचणी सहा महिने घेण्यात आली . हा प्रयोग पुढे १८ महिने करण्यात आला . रक्तातील कर कुल्यम ह्या रसायनाचा काय परिणाम होतो ? हे दर विशिष्ट्य कालावधीनंतर तपासण्यात आले . 

  ज्या लोकांच्या आहारात हळदीचाच म्हणजे कर कुल्यम ह्या रसायनाचा वापर होत होता . त्यांच्या स्मरणशक्तीत आणि आकलन क्षमतेत कमालीची सुधारणा झाल्याचे दिसून आले . ह्या लोकांच्या मानसिक अवस्थेतही कमालीची सुधारणा झालेली होती . हळदीमधील करीकुलम हे रसायन मेंदूत कशा प्रकारे काम करते ह्यांनी मेंदूची कार्यक्षमता वाढते हे दिसून आलेले आहे . असे अभ्यासकांनी म्हंटले आहे . ह्यामुळे स्मरणशक्ती अत्यंत सक्रिय बनत असते . 





Thursday, 19 April 2018

।। गुलकंद हे आपल्या शरीराला ऊर्जा देणारे टॉनिक ।।

                                 ।। गुलकंद हे आपल्या शरीराला ऊर्जा देणारे टॉनिक ।।


गुलकंदामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते व थकवा दूर होतो . पित्त जळजळ होत असेल तर गुलकंद खा फायदा होतो उन्ह्याळ्यात गुलकंद खाल्याने डिहायड्रेशन होत नाही . शरीरात थंडावा निर्माण होतो . 

सुंदर कोमल सुगंधी असलेल्या गुलाबाच्या गुलाब पाकळ्यांपासून तयार केलेला गुलकंद हा चांगले टॉनिक आहे . तसेच तो उन्हाळ्याचा दाह  कमी करतो . 

मानसिक त्रास चिडचिड नैराश्य कमी करण्यासाठी गुलकंदाचा उपोयोग होतो . 

गुलकंदात गुलाबाबरोबर साखर हि असल्याने शरीराला व्हिटॅमिन सि आणि इ चा पुरवठा होतो . 

गुलकंदामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि थकवा दूर होतो . 

पित्त व जळजळ होत असेल तर गुलकंद खावा . 

गुलकंद खाल्याने त्वचेचा पोत सुधारतो . 

जेवणानंतर गुलकंद खाल्यास पचन चांगले होते . 

रात्रपाळी व प्रखर प्रकाशात काम करणार्यांनी गुलकंद घेणे चांगले असते . 

गुलकंद कसा तयार कराल -:

गुलकंदासाठी गावठी गुलाब वापरावेत . 

गुलकंदासाठी एक पातेल्यात गुलाब पाकळ्या आणि साखर सॅम प्रमाणात घेऊन त्याचा एकावर एक थर  घालून घ्यावा . हे पातेले आठवडाभर चांगले उन्हात ठेवावे . रोज एकदा चमच्याने ढवळावे . गुलकंदल चॅन लाला रंग येतो . आहे प्रकारे तयार झालेले गुलकंद तुम्ही नियमित खाऊ शकता . गुलाबाचा दैनंदिन जीवनात निरनिरळ्या पद्धतीने उपोयोग केला जातो ह्यापासून बनलेल्या गुलाबी जलाचा  सुगंध हि गर्व निर्माण करतो .. 

                       










Wednesday, 18 April 2018

1) प्रत्येंक डाळींचे वैशिष्ट/ 2) कशाबरोबर काय खाऊ नये ?

प्रत्येंक डाळींचे वैशिष्ट -: 
मुगडाळ -: मुगडाळ हि पचण्यास हलकी असते . प्रथिने शरीरात शोषिले जाण्याचे घटक ह्या डाळीत आहेत .  
                मूगडाळीत बी जीवनसत्व असते सि जीवनसत्व व फॉलीक ऍसिड ह्यात असते . ह्यामुळे मानवाची                 प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हि डाळ उपयोगी आहे . 

मसूर डाळ -: मसूर डाळीहे  मध्ये मॉलेबडनेम द्रव्य शरीरातील अपायकारक पदार्थ बाहेर काढण्यास मदत                              करते . 

हरभरा डाळ -:  हरभरा डाळीत सि व के व्हिटॅमिन असते . 
                       हरभरा डाळीतील कॅल्शिअम हाडे. दात . व नखे मजबूत करतात . 
                       हरभरा डाळीत पोट्याशिअम भरपूर आहे त्यामुळे हृदयाचे ठोके व रक्तदाब योग्य रहाते . 

उडीद डाळ -:  उडीद डाळ पचायला जड व पौष्ठिक असते . त्यामुले शरीराच्या पोषणासाठी अत्यंत चांगली                               असते . 
                     केसांसाठी उडीद डाळ आहारात घेतल्यास फायदा होतो . 
                     उडीद डाळीत पोट्याशिअम चांगले आहे . सी आणि बी जीवनसत्वे  कॅल्शिअम व तांबे ह्या                                  डाळीतून मिळते . 

तूरडाळ -:    तूर डाळ हि रोजच्या जेवणात तर असतेच . तूर डाळीत फॉलिक एसिड . लोह . फॉस्फरस .                                 मॅग्नेशिअम  असते .   

                                         कशाबरोबर काय खाऊ नये ?


१)  कलिंगड आणि मुळ्या बरोबर  मधाचे सेवन करू नये .  
२)  काकडी . थंड पाणी . थंड फळे . चहाबरोबर सेवन करू नये . 
३) खिरींबरोबर खिचडी व सातू सेवन करू नयेत  . 
४) भातामध्ये व्हिनेगरचा वापर टाळावा . 
५) दही . लोणी . दूध . डाळ . भाजी . व कोणतीही आंबट खाद्य वस्तू . तांबे . कसे . वा पितळी भांड्यात ठेवू नये . नाही तर त्याचे रासायनिक प्रक्रिया होऊन विष बनण्याची प्रक्रिया होते . हि अत्यंत महत्वाची गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवावी .. 


Tuesday, 17 April 2018

।। तेलकट व तुपकट पदार्थांपासून कसे लांब रहाता येइल ।।

                               ।। तेलकट व  तुपकट पदार्थांपासून कसे लांब रहाता येइल ।।

आरोग्यदाई आहारात तेला तुपाचा वापर किंवा स्निग्ध पदार्थांचा कमीतकमी समावेश करा . 

स्निग्ध पदार्थ ह्यांचे आहारातील प्रमाण करण्याचा उपाय म्हणजे आहाराचे प्रमाण नव्हे  तर  आहाराच्या प्रकारावर लक्ष केंद्रित करणे . तेल तुपाचा आहारात कमीतकमी समावेश करण्यासाठी आपण अनेक उपाय अजमावू शकतो . वजन कमी करण्यासाठी तुम्ही पारंपरिक आहार घेण्याऐवजी आहाराचे प्रमाण  कमी करत असाल तर शरीर संतुलित रहाण्यासाठी कॅलरी जाळण्याची क्षमता मंद केली जाते . ह्याचा परिणाम म्हणून चयापचयाचा वेग २५ टक्क्यांनी  कमी होतो . कॅलरी धीम्या गतीने खर्च होतात . परिणामी तुम्ही कमी कॅलरी युक्त आहार घेतला तरी तुमचे वजन घेतात नाही . 

वजन कमी करण्याच्या पारंपरिक पद्धतीने तुम्ही कॅलरी मोजता . आणि ह्याकडे हि लक्ष देता कि तुम्ही काय काय खाताय शेवटी ह्या सगळ्या त्रासाने तुम्ही ट्रस्ट होता . उपाशी रहाणे . बेचव अन्नाचे सेवन करणे . अनेक खाद्यपदार्थांपासून वंचित रहाणे . तुम्हाला त्रासदायक वाटते . शेवटी डायटिंग विसरून तुम्ही ठुमहाला हवे ते खाण्यास सुरवात करतात . त्यामुळे वजन वाढण्यास सुरवात होते . 

संतुलित आहार म्हणजे काय -:

जातील कर्बोदकांमध्ये कॅलेरीचे प्रमाण कमी असते . फायबर चे प्रमाण अधिक असते . हे पचायला जड हि असतात  . परिणामी कमी खाल्यानंतरही पोट  भरते. ह्याउलट साधारण कर्बोदके म्हणजे . साखर . अल्कोहोल . मध . शिरा . इत्तादीने ने पोट भरत  नाही . त्यामध्ये फायबर हि नसतात . त्यामुळे भरत  नाही. 
कैलरीचे प्रमाण कमी करताना . एक गोष्ट महत्वाची आहे कि ती म्हणजे संतुलिती आहार घेण्यावर भर दयावा . ह्यामध्ये कमी चरबीयुक्त व फातरहित पदार्थांचा समावेश करावा . दही . पनीर . तूप नसलेली बिस्किटे . ह्यांचा वापर करा . फॅट्सयोगी आहार सेवन केल्यानंतर कॅलरी नंतर जाळणे तसे अवघड असते . कॅलरी जाळण्यासाठी दररोज २० ते ६० मिनिटे चालणे उपयुक्त ठरते . तेलकट पदार्थाने कॅलेरीचे प्रमाण वाढून लठ्ठपणा वाढतो . कमी कॅलरी युक्त संतुलित आहाराचे सेवन आणि व्यायामाचे साह्याने तुम्ही वजन कमी करू शकता . 

तुम्ही पोटभर खाऊ शकता शिव्या तुमच्या आवडीच्या पदार्थावर ताव हि मारू शकता . फक्त फॅट्सकडे लक्ष देणे आवश्यक आहे . त्यासाठी आपण काय खायचे ह्याची निवड विचापूर्वक करा . 

आपले पोट जोपर्यंत भरात नाही तोपर्यंत आपण काही ना काही तरी खातच रहातो . म्हणजे भाज्यांमध्ये मटार
 . सोयाबीन . फळांमध्ये जांभूळ . संत्रे . टरबूज . केळे . नासपती . धान्यांमध्ये मका . तांदूळ. ज्वारी . बाजरी . भाज्यांमध्ये - कोबी . फ्लॉवर . गाजर . सलाडचे पाने . कांदा . रताळे . पालक . मश्रुम . वांगे . ओवाची पाने . मेथी . चवळी . टोमटो ह्यामध्ये  जातील कर्बोदके असतात . 

बौतांश लोकांचा असा समाज असतो कि ब्रेड. किंवा बटाटा . खाण्यामुळे खरे तर अशा  घटकांमुळे वजन वाढते . ज्यांचं आपण त्याबरोबर समावेश करतो . म्हणजे भाजलेल्या बटाटामध्ये कोलेस्ट्रॉल नसते . तसेच फॅट्स हि नसतात पण जेव्हा आपण तळून  किंवा लोणी लावून खाण्याने बटाटा आदर्श आहार रहात नाही . तेल तुपाचा वापर करण्याऐवजी मसाल्याचा  वापर केल्याने फॅट्स कमी होतात.. 
  








Friday, 13 April 2018

।। संसर्गाविरोधात लादण्यासाठी शक्ती देणारे सहायक खाद्यपदार्थ ।। विविध औषधी गुणांनी युक्त तूरडाळ -

                               ।। संसर्गाविरोधात लादण्यासाठी शक्ती देणारे सहायक खाद्यपदार्थ ।।


नेहेमी भरपूर पाणी प्या . आराम करा . गरम पाण्याबरोबर लिंबू सरबत प्या . ग्रीन टी पिऊ शकता . नारळ पाणी पिण्यास चांगले . संत्र्याचा जूस . सूप. डाळी . शोरबा  ह्याचे सेवन करू शकता .  जीवनसत्व ब -६ युक्त फळ . बटाटा . पालक . कडधान्ये हत्यांचे हि सेवन आवश्यक . 

झिंक सारखी खनिजे शरीराची रोगप्रतिकारक्षमता वाढवतात . सुकामेवा मध्ये झिंक मोठ्या प्रमाणत असते . 
प्लेवोनॉयड्स जे आंबट फळामध्ये आढळतात , त्याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते . तर कलिंगडाच्या लाल भागात अँटिऑक्सिडेन्ट आढळतात . संत्रे .  लिंबू . तसेच अन्य क जीवनसत्वयुक्त फळे आणि भाज्यांच्या  सेवनाने खोकला ताप  ह्यासारखे आजार होत नाही . 

थंडावा देणारी शक्तिवर्धक लिची -:  लिची हे शक्तिवर्धक . रक्ताभिसरण वाढवणारे . रक्ताशी निगडित असणारे विकार काढून टाकणारे फळ आहे . त्यातील रासायनिक गुणधर्मामुळे पचनक्रिया संवर्धक तसेच निद्रानाश मुक्त करणारे आहे . भारतात लिचीच्या बी पासून बनवलेला चहा वेदनाशामक म्हणून उपयोगात आणला जातो . ह्या फळामध्ये पोटॆशियम व तांबे हि खनिजे जास्त प्रमाणात असल्यामुळे हृदयविकार तसेच यकृताच्या आजारावर गुणकारी आहे . हे लिची फळ त्वचेसाठी सर्वाधिक गुणकारी मानले जाते . ते त्यातील ओलीगोनोल रसायनामुळे . ह्या रसायनामुळे सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून संरक्षण होते .    


विविध औषधी गुणांनी युक्त तूरडाळ -:

तूरडाळ कफ व पित्त ह्या दोघांना शांत करणारी आहे .  तूरडाळीचे पीक केवळ भारतातच होते . हि मुखतः पांढऱ्या . लाल . व काळ्या रंगात असंते   . 
 तूरडाळ भिजवून वाटून आणि गाळून त्याचे पाणी पिण्याने भांगेची नशा उतरते . 
   रुचकर . बलदायक . ज्वरनाशक आणि  करणारी हि डाळ आहे . 
तुरीचे पाने दह्यात वाटून त्याचा लेप खाज येत असलेल्या ठिकाणी लावल्यास खाज नाहीसे होते . 
तुरीची डाळ वाटून सूज आलेल्या ठिकाणी बांधल्यास सूज लवकर उतरते . तुरीची कच्ची पाने चावल्याने तोंड आले असल्यास बरे होते .  
तुरीची पाने आणि खडीसाखर एकत्रित चावल्याने खोकला नाहीसा होतो . गोमूत्रात तुरीची डाळ घासून त्या मिश्रणाचे काही टेम्बा`थेंब  डोळ्यात  घातल्याने बेशुद्धी नाहीशी होते . 

तुरीच्या डाळीच्या रसात तूप मिसळून पिण्याने बाळंतिणीच्या स्तनात अधिक दुधाची निर्मिती होते. 

वीस ग्राम तुरीची पाने पाण्यात वाटून त्यात १०० ग्राम पाणी मिसळून . गाळून पिण्याने रक्तपदरात फायदा होतो . तुरीच्या पानाचा रस सतत देण्याने विष उतरण्यास मदत होते .. 








Wednesday, 11 April 2018

।। उन्हाळ्यात सतत होणार उष्णतेचा त्रास कसा कमी कराल ? ।। ।। कृत्रिम शीत पेया पेक्षा उसाचा रस उत्तम ।।

                                   ।। उन्हाळ्यात  सतत होणार उष्णतेचा त्रास कसा कमी कराल ? ।।

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते . त्यामुळे सतत तहान लागते . त्यामुळे उन्हळ्यात पाणीदार . रसरशीत आणी थंड फळे खा . 

१) खरबूज -: खरबूज खाल्याने उन्हाचा त्रास कमी होतो . ह्यात व्हिटॅमिन अ  आणि पोट्याशिअम आहे . 

२) कलिंगड -: कलिंगड मुळात थंड आणि पाणीदार असल्यामुळे हे फळ खाल्याने तहान भागते . ह्यात क  आणि अ जीवनसत्व असते . ह्याशिवाय  बी -६. बी. १ . हि जीवनसत्वे असतात . तसेच  मॅग्नेशिअम  .  पोट्याशिअम. असते . कलिंगडाच्या साली त्वचेवर चोळल्याने त्वचा मुलायम आणि उजळ होते . 
३) द्राक्षे -: द्राक्षे खायला  सोपी पडतात . धुतले कि लगेच खाता येतात . ह्या फळात  भरपूर प्रमाणात ग्लुकोस असते . द्राक्षे खाल्याने लगेच ऊर्जा मिळते . 

४) आवळा -: हे फळ बहुगुणी आहे . उन्हाळ्यात सतत पित्त खवळते . त्यावर उपाय म्हणून आवळ्याचे सरबत प्यावे . आवळ्याचा रस . जिरे . आणि खडीसाखर . हे सर्व एकत्र करून सकाळ संध्याकाळ घेतल्यास आमला पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते .  

                               ।। कृत्रिम शीत पेया  पेक्षा उसाचा रस उत्तम - अनेक रोगांना दूर ठेवतो ।।

थंडीचा मौसम संपून उन्हाची चाहूल लागली आहे . ह्या दिवसात बाजारात मिळणाऱ्या आर्टिफिशिअल थंडगार पेया  पेक्षा ताजा उसाचा रस पिणे अधिक फायदेशीर आहे . 

उसाचा रस त्वचेसाठी चांगला असतो . कारण अल्फा हायड्रॉक्सिई ऍसिड यांचा उसामध्ये मुबलक सात असतो . ह्यामुळे पिंपल्सचा त्रास . चेहेऱ्यावरील  डाग. एजिंगची समस्या कमी होण्यास मदत होते . 

डिहायड्रेशन चा त्रास कमी होतो . - कडक उन्हात अधिक वेळ राहिल्यास डिहायड्रेशनचा त्रास होण्याची शक्यता असते . उसात कॅल्शिअम . मॅग्नेशिअम . पोट्याशिअम. आयर्न . मॅग्नीस ह्यांचा उत्तम साथ असतो . त्यामुळे उसाचा रसातून शरीराला इलेकट्रोलाईटस आणि पाणी ह्यांचा पुरवठा होतो . 

कॅन्सरला प्रतिबंध करतो -: उसातील अँटीऑक्सडेन्ट घटक ऊर्जा वाढवण्यास मदत करतात . एक अभ्यासानुसार ह्यामधील  प्ल्यावॉंन घटक कॅन्सरला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांची निर्मिती रोखण्याचे काम करतात  .

संसर्ग होण्याचा धोका कमी असतो -: उसातील पोटॅशिअम घटक पचन सुधारण्यास मदत करतात . पोट्याशिअम मुळे पोटात संसर्ग होण्याचा धोका कमी असतो . 

मधुमेहासाठी उत्तम पेय  आहे -: उसात ग्लुकोज असले तरी - ग्यास्लामिक इंडिकशन्स कमी असल्याने त्रासद्याक ठरत नाही . 

उसाचा रस किडनी चे कार्य सुधारतो -: उसातले प्रोटीन घटक किडनी चे कार्य सुधारतात . ऊस अल्कलाईन असण्यासोबत अँटीबियॉटिक देखील आहे . उसामध्ये ग्लुकोज  व इलेकट्रो लाइटस नॆसर्गिकरित्या उपलब्ध असल्याने शरीराला ऊर्जा मिळते . ह्यामुळे उन्हाळ्यात थंडावा मिळतो .    










Tuesday, 10 April 2018

।। लोह आपल्या आरोग्यासाठी शरीरात योग्य त्या प्रमाणात असणे आवश्यक आहे ।।

                       ।। लोह आपल्या आरोग्यासाठी शरीरात योग्य त्या प्रमाणात असणे आवश्यक आहे ।।


लोह (आयर्न ) कमी असण्याची लक्षणे म्हणजे थकवा येणे . चक्कर येणे . चेहऱ्याचा रंग फिकट पडणे . काम करण्याची गती कमी होणे ,हातापायांना मुंग्या येणे . डोके दुखणे . ह्या गोष्टी लोहाची कमतरता शरीरात असण्याने होतात .  हि कंतारतभरून काढण्यासाठी शेंगदाणे आणि गुळ  खावा. 

जास्त वेळा चहा पिऊ नये . कारण चहा आणि कॉफि मुळे ४० ते ६०टक्के  आयर्नचे शोषण शरीरात कमी होते . 
खजूर . बादाम . बेदाणे ह्यांचे लाडू करून खावेत ह्यात मॅग्नेशियमचे प्रमाण असते . 

मानवी मेंदूच्या  रक्तप्रवाहात  २० टक्के ऑक्सिजनची गरज असते . ते पोहचवण्याचे काम आयर्न म्हणजे लोह करते . त्यामुळे लोहाचे प्रमाण आपल्या शरीरात योग्य त्या प्रमाणात असणे आवश्यक आहे . 

लोहामुळे प्रतिकार शक्ती वाढते . 

शरीरातील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा लोहाची गरज असते . 

लोहामुळे मानवी शरीराला एनर्जी मिळते . 

आपल्या शरीरातील लोहाचे प्रमाण योग्य असेल तर आपल्याला सर्दी खोकला सुद्धा होत नाही . 

लोहामुळे शरीरातील अशक्तपणा दूर होतो . 

लोहामुळे थकवा येत नाही 

।। लवंग -मन प्रसन्न करते . औरोग्यास सहाय्यक व जंतूंचा नायनाट।। अत्यंत औषधी देशी तूप ||

                      ।। लवंग -मन प्रसन्न करते . औरोग्यास सहाय्यक व जंतूंचा नायनाट।।

खरी लवंग तीच आहे कि तिचे तेल काढलेले नसते . लवंग 

 लवंगाचे झाड सुंदर आणि सुगंधी  असते . त्याची पाने देखील सुगंधी असतात . त्याच्या फुलांच्या कळ्यांना लवंग असे म्हणतात . बाजारात जी लवंग मिळते त्यापैकी बहुतांश लवंगाचे तैल काढलेले असते . 

लवंग पचनक्रियावंर परिणाम  करते. ह्यामुळे भूक वाढणे . पित्ताशयाच्या रस क्रियेला शक्ती मिळते . व मन प्रसन्न होते . लवंग कृमिनाशक आहे . पित्ताशय आणी आतड्यात राहणाऱ्या सूक्ष्म जंतूमुळे पोट फुगते . त्या सूक्ष्म जंतूंचा नायनाट करण्याचे काम लवंग करते . रक्तातील श्वेत कणांना वाढवण्याचे काम लावणं करते . ह्या गुणांमुळे शरीरात रहाणाऱ्या रोगमूलक किटाणूंचा नाश  होतो , 

लवंग चेतनाशक्ती जागृत करते . यामुळे हृद्य . रक्तसंचार . व वेगाने श्वास घेणे - सोडणे ह्या क्रियांवर स्पष्टपणे दिसतो . म्हणून त्रिदोषात लवंगाचे सेवन अवश्य केले जाते . शरीरात दुर्गंध नष्ट करण्याचे काम हि लवंग करते . कफ . लाळ . मुखदुर्गंधी दूर जाण्यासाठी लवंगेचा वापर केला जातो . 

खोकला झाला असल्यास लवंग तव्यावर भाजून तिची पूड करावी . व हि पूड मधात मिसळून चाटावी . 


२) अत्यंत औषधी देशी तूप -: दोन थेम्ब देशी गाईचे तूप नाकात सकाळ संध्याकाळ घालण्याने . मायग्रेन च्या त्रासापासून मुक्ती मिळते . डोकेदुखी होत असल्यास शरीरातील उष्णता वाढते . अश्या वेळेस गाईच्या तुपाने पायाचा तळव्यांना मालिश करावे . डोकेदुखी थांबते . नाकात तूप टाकल्याने नाकातील खाज कमी होते . व मेंदू ताजातवाना होतो . 
                    गाईचे तूप नाकात टाकण्याने मानसिक शांतता हि लाभते . स्मरणशक्ती सुधारते . 
२० ते २५ ग्राम तूप व खडीसाखर एकत्र करून खाण्याने दारू . भांग . गांजा . ह्यांची नशा कमी होते . गाईच्या छातीवर मालिश करण्याने लहान मुलांच्या छातीत साचलेला कफ बाहेर पडण्यास मदत होते . 




   

Monday, 9 April 2018

।। वेदनाशामक गोळीपेक्षा हळदच भारी ।। ।। दही रोगप्रतिकारता शक्ती वाढवते ।।

                                            ।। वेदनाशामक गोळीपेक्षा हळदच भारी ।।

हळदीच्या औषधी गुणधर्माची आपल्याला माहिती आहेच . 

आता परदेशी हळदीमधली औषधी गुणधर्मे मान्य केलेली आहेत . कोणताही जखमेवर वेदनाशामक गोळी पेक्षा हळद जास्त काम करीत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे . ह्याबाबतचे संशोधन युरोपिअन रिव्हिएव फॉर मेडिकल अँड फॉर्मोकॉलॉजिकल सायन्स ह्या नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहे . ह्यात म्हंटले आहे कि खेळताना खेळाडूंना दुखापत होत असतात . विशेषतः रग्बी खेळात खेळाडू जखमी होण्याचे प्रमाण जास्त आहे . खेळाडू जखमी झाल्यावर त्याला तातडीने वेदनाशामक गोळी दिली जाते . त्यामुळे तात्पुरत्या प्रमाणात वेदना कमी होते . तरी गोळीचा काही प्रमाणात साईड इफ्फेक्ट होऊन खेळाडूच्या खेळावर त्याचा परिणाम होतो . त्याऐवजी खेळाडूच्या जखमेवर हळदीचा लेप लावण्यास सुरवात केली हा अगदी नेसर्गिक उपाय असल्याने कोठेही सेप्टिक न  होता जखम लवकर भरून आली . खेळाडूला कोणत्याही साईड इफ्फेक्टला सामोरे जावे लागले नाही . 
          ह्यावर अधिक संशोधनासाठी इटालियन पीऐसेंन्झा कळंबच्या वतीने जखमी झालेल्या ५० खेळाडूंची निवड केली . त्यांच्या २ टीम करून एक टीमवर हळदीच्या माध्यमातून . तर दुसऱ्या टीमवर वेदनाशामक गोळ्यांच्या माध्यमातून उपचार केले . ह्यामध्ये हळदीचे उपचार केलेल्या टीमच्या खेळाडूंना लवकर बरे वाटले . आणि त्यांच्या हाडाची झीजही भरून आल्याचे लक्षात आले . 

          आजही आपल्याकडे लहान मुलांना खेळतां थोडे लागले किवा खरचटले तर हळद लावायची पद्धत आहे . शहरापेक्षा भारतात ग्रामीण भागात अजूनही ह्याच पद्धतीचा वापर केला जातो . हळदीचे गुण आता परदेशातही मान्य होत आहे 
                              
                                           ।। दही रोगप्रतिकारता शक्ती वाढवते ।।

दही रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी वरदान ठरते . दह्याच्या सेवनाने निरोगी रहाण्यास मदत मिळते . ह्याशिवाय अनेक गंभीर आजारापासून संरक्षण करण्यासही दही कारणीभूत ठरते . दह्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असणारे जिवाणू असतात . हे जिवाणू आपल्याला र्रोगापासून लढण्यास सक्षम बनवितात . दह्याचे नियमित सेवन दमा व ऍलर्जी सारख्या रोगांना प्रतिबंध कारणासी मदत करते . 
       दुधापेक्षा दह्याच्या सेवनाने भूक वाढण्यासही मदत होते . हे एक संशोधनात आढळले . दह्याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते . कॅल्शिअम जीवनसत्व अ . ड . फॉस्फरस . ह्यासारखी पोषक तत्वे दह्यात असल्यामुळे डोळे व केसांसाठी दही हे फायदेशीर आहे . जर तुम्ही डोक्याला दह्याने मालिश केले तर अनिद्रेसारख्या समस्येपासून मुक्ती मिळेल . दह्यामध्ये असणारे जिवाणू छोट्या आतड्याला चिकटतात व नको असलेले पदार्थ शरीरभर काढण्यास मदत करतात . ह्याशिवाय उन्हाळ्यात दह्याचे सेवन केल्याने लू पासून संरक्षण होण्यास मदत होते . 








  

Saturday, 7 April 2018

।। त्वचेच्या अनेक विकारावर गुणकारी आहे फणस ।।

                                        ।। त्वचेच्या अनेक विकारावर गुणकारी  आहे फणस ।।

फणसाच्या पानाचा रस प्यालास मधुमेह नियंत्रणात रहातो . फणसाच्या झाडाचे चूर्ण अल्सरवर गुणकारी आहे . 
   शिशिर संपून आता वसंत येणार म्हणजे सोबत आंबा फणस हि घेऊन येणार फणसाचा सुगंध दूरवर पसरणारा त्याच्या गोड  सुगंधाने फणस खाण्याची  इच्छा प्रत्येफणसाचे दोन प्रकार असतात . कापा आणि बरका . कापा  हा सर्वात कमी गोड  असतो . कापा गारे खायला चांगले असतात . कारण ते खुसखुशीत आणि गोड चवीचे असतात. बरका  हा प्रकार मधुर आणि रसाळ  असतो .  बरका फणस तंतुमय आणि रसाळ असल्यामुळे कपात येत नाही . ह्याचा स्वाद काहीसा गोड आणि उग्र असतो . ह्याशिवाय विलायती फणस किंवा नीर फणस असा एक फणसाचा प्रकार असतो हा भाजीसाठी वापरला जातो . फणसाच्या साकटाची . पावाची . आतळांची आणि कचा गाऱ्याची भाजी होते . फणसाची रोपे आठल्यापासून तयार होतात . फणस आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे . त्वचेच्या अनेक विकारावर गुणकारी आहे . ह्यात भरपूर प्रमाणात सि जीवनसत्व असते . फणस खाल्यामुळे जंतू संसर्गापासून बचाव होतो . ह्यात भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे बद्धकोष्ठता होत नाही . ह्यात जीवनसत्व अ , असल्यामुळे डोळ्याचे आरोग्य सुधारते . ह्यामुळे कोलेस्ट्रॉल व फॅटस नियंत्रित रहातात . 

           ह्यात मॅग्नेशिअम चे प्रमाण अधिक आहे . फणसाच्या गरात तांबे अधिक असल्याने थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुधारते . फणसामुळे शरीरातील   लोहाचे प्रमाण वाढते . शरीराचे रक्ताभिसरण सुधारते . ह्यात बी -६ हे जीवनसत्व असल्यामुळे फणस हृदयासाठी खूप फायदेशीर आहे . पिकलेल्या फणसातील जवळपास ५० ग्राम 
गर बारीक करून अर्ध्या लिटर पाण्यात उकळून तो थंड झाल्यावर एक ग्लास पाणी प्याल्यास शरीरामध्ये एक नवा जोम.  उत्साह. स्फूर्ती येते . 

  फणसाच्या सालीपासून निघालेले दूध . सूज . शरीरातील गाठ . जखम ह्यावर लावल्यास आराम मिळतो . फणसाच्या पानाचा रस  तयार करून  प्याल्यास मधुमेह नियंत्रणात रहातो . फणसाच्या झाडाचे चूर्ण अल्सरवर गुणकारी आहे . 







Friday, 6 April 2018

आरोग्यरक्षक भाज्या आणि फळे

                                                       आरोग्यरक्षक भाज्या आणि फळे 

             फळे आणि भाज्या नेहेमीच आरोग्यरक्षणाचे काम करतात  त्याच्या सेवनाने केवळ तनचं नव्हे तर म न हि प्रसन्न रहाते . फळे आणि भाज्या विषयी काही कानमंत्र जाणून घेऊ . जे सगळ्यांसाठी फायदेशीर ठरू शकेल . -:

               १) जास्त फळे आणि भाज्या खाण्याचा प्रयत्न करा . 
               २) वजन व आरोग्य टिकवाचे असेल तर दररोज कमीत कमी साडे चार कप फळे आणि भाज्यांचे                           सेवन करणे आवश्यक आहे .  
              ३) वेगवेगळ्या प्रकारची फळे आणि भाज्यांची निवड करा . ह्यामध्ये गडद हिरव्या भाज्या .                                  पालेभाज्या . पिवळ्या आणि लाल फळे-भाज्या . वांगे . गडद लाल रंगाची फळे . टोमॅटो आणि                             रसदार फळांचा समावेश करा . फळभाज्यातून मिळणारे जीवन सातवा परनियमकारक असते . 

निसर्गात असणाऱ्या लाल रंगाचा आस्वाद घ्या -: दररोज भरपूर फळे आणि भाज्या खा  जर तुम्ही आधीपासून खात असाल . तयार हे प्रमाण वाढवा . लक्षात ठेवणे महत्वाचे आहे कि ताजा फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये जे अँटिऑक्सिडेन्ट व पोषक घटके ते कृत्रिम पदार्थ आणि गोळ्यांमध्ये मुळीच नसतात . 

                                       वैज्ञानिक शोध काय म्हणतात 

१) आईसोथियोसाईनेट्स . पुरुषांमधील प्रोस्टेट पेशींची वाढ आहारात -कोबी . फ्लॉवर ह्यसारख्या भाज्यांचा समावेश करून अत्यंत प्रभावीपणे रोखता येते . जपानमध्ये झालेल्या एक संशोधनात आढळले कि . ब्रोकोली आणि कोबी ह्यांच्या सेवनाने पोट आणि कोलोरेक्टल कर्करोगाचा धोका कमी करता येतो . गाजर आणि पालकांमध्ये जे बीट कॅरोटीन असते त्यास शरीर कच्या रूपा  ऐवजी शिजलेल्या रूपात तिप्पटीने अधिक चांगल्या पद्धतीने पचवते. 

२) महिलांवर झालेल्या एक संशोधनदरम्यान आढळले कि . ल्युटीनचे सेवन करण्याने गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यता कमी होते . ल्युटीन कैरीटिनोयड पिगमेंट आहेत . ज्या ब्रोकोली . कोबी आणि ब्रसेल्स स्प्राऊटच्या सेवनाने प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो . 

३) शाकाहाराचा सेवनाने युरिक असिड किडनी स्टोन होण्याची शक्यता मंद  होते . फळे भाज्यांमध्ये असे अल्केलाइन घटक आढळतात जे लघवीमध्ये युरिक ऍसिडचे क्रिस्टल बनवण्याची प्रक्रिया मंद करतात . 

४) नर्सेस हेअल्थ स्टडी मध्ये आढळले की . ज्या महिला आठवड्यातून कमीतकमी दोन वेळा पालक आणि इतर पालेभाज्यांचे सेवन करतात . त्याना इतर महिलांच्या तुलनेत मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्याची शक्यता १८ टक्क्यांनी कमी असते . हेअल्थ प्रोफेशनल स्टुडियोमध्ये आढळले कि जे पुरुष आठवड्यातून दोन पेक्षा जास्त वेळा ब्रोकोलीचे सेवन करतात त्याना महिन्यातून एकदा ब्रोकोलीचे सेवन करणाऱ्यांच्या तुलनेत मोतीबिंदू होण्याचा धोका कमी असतो . 

भाज्यांची काही उदाहरणे -: 
१) पांढऱ्या भाज्या -:  दुधी भोपळा , फ्लॉवर  . काकडी . शेवगा . बटाटा . अरवी . आले . लसूण. कोबी . स्वीटकॉर्न . मुळा . 

२) हिरव्या भाज्या -: सगळया पालेभाज्या , आवळा . पुदिना . कोथिंबीर . लेट्युस . सरसो . केळ्याचे फुल . हिरवा मटार . लिंबू . तुळस . 

३) लाल . नारिंगी . पिवळ्या भाज्या -: गाजर . टमाटो . लालसीमला मिरची . पिवळी सिमला मिरची , बिट . आवळा . लिंबू . पिवळे स्वीट कॉर्न . लाल मुळा .  लाल कोबी . 








  






   
                 

।। फळे आणी भाज्या करतील औषदाचे काम ।।

                                                  ।। फळे आणी  भाज्या करतील औषदाचे काम ।।

फळे आणि भाज्या ह्यांचे नित्य सेवन केल्यामुळे अनेक आजार कोसो दूर रहातात . पण सत्य हे आहे कि बहुतांश लोकांच्या आहारात ह्या दोन्हीची  कमतरता असते , उदाहरणार्थ  फळे अनेक दिवस अनेकांपासून दूर असतात . औषदांपेक्षा फळे भाज्यांचे सेवन करणे केव्हाही उत्तम . 

कच्चा केळ -: केळामध्ये फॅक्टलिगोसेचेरिडेस नावाचा घटक असतो . हा घटक शरीरातील हाडांना मजबूत करतो. तसेच हा घटक कॅल्शिअम व मॅग्नेशियमचे शोषण करण्यासही कारणीभूत ठरतो . कचे केळ अधिकच आरोग्यदाई असते . ह्यामध्ये शॉर्ट चैन फॅटी असिड असते . जे हाडांना मजबूत बनवण्यासाठी साह्यभूत ठरते . 

पालक -:  वजन कमी करायचे असेल तर आपल्या आहारात पालकांचा समावेश करणयास हवा . पालकांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात . कॅलरी चे प्रमाण कमी असते. स्वीडन मध्ये झालेल्या एक संशोधनात आढळले कि पालकांमध्ये थाईलेकॉइडस असते जे जंक फूड खाण्याची इच्छा ९५ टक्क्यांनी कमी करते . त्याचबरोबर पालक ४३ टक्क्यांनी वजन कमी करतो थाईलेकॉइडस मान तृप्त करणारे हार्मोन्स आहे त्यामुळे अनियंत्रित भुकेवरही नियंत्रण मिळवण्यात येते . 

आवळा -:  आवळा अत्यंत गुणकारी आहे . आवळा पचनास साह्यक आहे . खोकल्यामध्ये हि आवळा औषधी ठरतो क  जीवनसत्वाचा उत्तम स्रोत म्हणूनही आवळा सर्वसृत आहे . जपानी संशोधकाला संशोधनादरम्यान वाढले की . आवळा सूज कमी करतो . उच्चा रक्तदाबाचा धोका हि आवळा कमी करतो . 

डाळिंब -:    डाळिंब हृदयासाठी अत्यंत फायदेशीर आहे . अमेरिकेत झालेल्या एक संशोधनानुसार डाळिंबाच्या सेवनाने आलमयजरचा धोका होतो कारण ह्यामध्ये एक चत्कारिक अँटीऑक्सडेंट्स पिनीकेलेगिंन असते 
डाळिंबाचे दाणे सॅलड किंवा रायेते मध्ये वापरतात . 



Wednesday, 4 April 2018

।। निरोगी आणि तरुण रहाण्यासाठी आहारात पौष्टीक पदार्थ अधिक असावेत ।।

                          ।। निरोगी आणि तरुण रहाण्यासाठी आहारात पौष्टीक पदार्थ अधिक असावेत ।।


कोणत्या आई वडिलांना वाटत नाही की आपल्या मुलांना वाढताना बघावे.  त्यांची प्रगती बघावी . पण आजची व्यस्त जीवनशैली आणि अनियंत्रित  आहार ह्यामुळे आयुष्य कमी होत चालेले आहे . 

कॅलरी कमी खा -: कॅलरी आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहेत . पण गरजेपेक्षा जास्त सेवन केल्यास लठ्ठपणा . मधुमेह . हृद्य रोग . कर्करोग ह्यासारखे आजार होण्याची शक्यता वाढते . जे आपले आयुष्य कमी करतात . आपला आहार असा असावा ज्यामध्ये पौष्ठिक पदार्थ अधिक असावेत . तसेच कॅलरी हि संतुलित प्रमाणात असाव्यात . 

शाकाहारी व्हा -:  वय वाढते तसे आपल्या शरीरातील काही पेशी नष्ट होतात . त्यांना ठीक करण्यासाठी अँटी ऑक्सिडेन्ट महत्वाची भूमिका बजावतात . अशावेळेस जे लोकं शाकाहारी असतात . भरपूर प्रमाणात फळे भाज्या खातात . त्यांना भरपूर प्रमाणात  अँटीऑक्सिडेन्ट मिळतात . ताजी फळे आणि भाज्यांमध्ये फाईटो न्यूट्रियंट्स असतात . त्यामुळे डिमेंशिया . अलझिएमेर होण्याची शक्यता कमी होते . 

मेंदूची कार्यक्षमता वाढवा -:  एखादी व्यक्ती तेव्हाच दिसते . जेव्हा ती शाररिक दृष्ट्या नवे तर मानसिकदृष्टही हि उत्साही असते . अक्रोड हे कोरडे फळ हृदयाशी संबधीत आजारापासून दूर ठेवतो . त्याच प्रमाणे मेंदूच्या आजारापासूनही शरीराचे संरक्षण करतो . 

व्यायाम जास्त करा -:  दररोज कमीतकमी एक तास व्यायाम करण्याने आपण निरोगी राहू शकतो . त्याच बरोबर हृदयाशी संबधीत आजारापासून संरक्षण होऊ शकेल . जागतिक आरोग्य संघटनेच्या मते - दर  आठवड्याला साधारणतः १५० मिनिटे म्हणजे अडीच तास व्यायाम केल्याने आयुष्य सडे चार वर्षाने वाढते .. 

सामाजिक व्हा -:  मित्रांची कमतरता आणि सामाजिक एकटेपणा मृत्यूला लवकर आमंत्रण देतात . त्यासाठी खुश रहा . आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हा . ह्यामुळे तुम्ही सक्रिय तर रहालाच त्याचबरोबर तुमचे आयुष्यही वाढेल ... 












।। गव्हाच्या ओंबीचा रस म्हणजे साक्षात सुरक्षा कवच ।।

                                        ।। गव्हाच्या ओंबीचा रस म्हणजे साक्षात सुरक्षा कवच ।।

गावाची ओंबी म्हणजे ज्या  गव्हाच्या पिकाला कोवळ्या दाण्यांचा एकत्रित झुपका लागतो त्याला ओंबी म्हणतात त्यावर कोवळी पालवीचे वेष्टन असते . ह्याचा रस थॉयराइड  च्या रुग्णांसाठी वरदान ठरतो . डॉक्टरांच्या मते हे एक नेसर्गिक औषध आहे . जे वेगाने वाढणाऱ्या थॉयराइड वर नियंत्रण ठेवते . 

गव्हाच्या ओंबीच्या रसाचे फायदे -: लाल रक्तपेशी वाढवितो - हा रस केवळ लाल रक्त पेशींची निर्मिती करण्यास वेगाने साह्य करतो . असे नव्हे तर  त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात रहाण्यास मदत होते. चयापचयाची क्रिया सुधारण्यासहि मदत करतो . रक्त शुद्ध करून गॅसेसची समस्या दूर करण्यातही ह्या रसाची भूमिका महत्वाची आहे .  थॉयराइड. लठ्ठपणा . अपचन ह्यासारख्या समस्यांवर हा रास रामबाण उपाय आहे . हा रस रक्तातील ऍसिड च्या प्रमाणावरही नियंत्रण ठेवतो . त्याचबरोबर अंतर्गत समस्या म्हणजे अल्सर . गॅसेस . आतड्याशी संबधीत समस्या ह्यापासून हि संरक्षण करतो . 

रक्त शुद्ध करतो -: हा रस म्हणजे उत्तम डीटॉक्सिफायर आहे . जो रक्त शुद्ध करतो . ह्यामध्ये असणारी एन्जाईम्स . एमिनो . एसिडस  कर्करोगासारख्या आजारापासून संरक्षण करतात . हा रस तुमेरशी लढण्यास हि सहायक आहे . यामध्ये आढळणारी अनेक ऐजाईम्स आपली शरीराला हिल अप करण्यास मदत करतात . 

सौंदर्यवर्धक -:  जर तुम्ही सनबर्न ने त्रस्त  असाल तर नियमित हा रस प्या . काही दिवसात फरक दिसेल . केस गालात असतील किंवा डोके खाजत असेल तर हा रस पिणे गुणकारी ठरते . हा रस केसांना नेसर्गिक रंग देतो . ड़गिंगची प्रक्रिया कमी करून सौन्दर्यात भर घालतो . 

कसा कराल ह्याचा वापर -: ह्या रसाचा वापर कच्या रसाच्या रूपातच करायला हवा . हा रस जर शिजवला तर त्यातील सर्व एन्जाइम नष्ट होतात . ह्यामध्ये असणारे क्लोरोफिल आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवतात . व शरीराच्या पेशींना ऑक्सिजनचा चांगला पुरवठा करतात . हा रस त्वचेवर लावल्यास खाजेसारख्या समस्यांपासून मुक्ती मिळते . 

नेसर्गिक ऐनेरजी बृस्टर -:  हा रस हार्ट अटॅक ,रेडिएशन . इफ्फेक्टपासून संरक्षण करतो . हा रस औरोग्यदायी ठेवतोच शिवाय शरीराचे अनेक आजारापासून संरक्षण करतो . आजच्या धावपळीच्या आयुष्यात हा रस म्हणजे नेसर्गिक ऐनेरजी बृस्टर आहे . 

Tuesday, 3 April 2018

।। मानवी शरीरातील ऑक्सिडेंट्स म्हणजे काय ?।।

                                             ।। मानवी शरीरातील ऑक्सिडेंट्स म्हणजे काय ?।।

ऑक्सिडेंट्स हे सामान्य भाषेत फ्री रॅडिकल्सच्या नावाने ओळखले जातात . ज्यांची उत्पत्ती ऊन ह्या प्रदूषणासारख्या बाह्य सूत्रावरून होत असते . ताज्या पालेभाज्या व ज्यामध्ये व्हिटॅमिन ऐ . व्हिटॅमिन सि . आणि बीट कॅरोटीन असते त्यात हे आढळतात . 
अँटी म्हणजे विरोधक आणी  दोष निवारक प्रकृतीचा अँटिऑक्सिडेन्ट समजण्यासाठी वास्तवात ते कशाचा विरोध करते व काय ठीक करते हे समजणे अत्यंत आवश्यक आहे . मानवी शरीरात सतत कोट्यवधी क्रिया होत असतात . ह्या क्रियांसाठी ऑक्सिजनची गरज असते . दुर्देवाने कधी जीवन देणाऱ्या ऑक्सिजन ने हानिकारक दुष्परिणाम होऊ लागतात . त्यामुळे शरीरातील पेशी डेमेज होतात आणि घटक आजार घेरतात . 

ऑक्सिडेंट्स हे सामान्य भाषेत फ्री रॅडिकल्सच्यानावाने ओळखले जातात .त्याची उत्पत्ती  मानसिक स्ट्रेस . अल्कोहोलिक पेय . आन हायजिनिक अन्न . आणि सिगारेटचा धूर . हि सुद्धा ह्याची माधम्ये आहेत . जास्त एखादा वस्तूचा पुष्ठभाग खराब करून गंज तयार होत असतो . तशाच शरीरात पेशींची हानी होऊ लागते . त्यामुळे उत्पन्न झालेले फ्री रॅडिकल्स D.N.A. प्रोटीन आणि फॅट्स सारख्या सशक्त पेशींवर हल्ला चढवतात . अशा प्रकारच्या घटनांमुळे इमोनोलॉजिकल क्रिया कमकुवत होतात . माणूस वृध्वत्वाची क्रिया वेगाने होते . 

   त्याचप्रमाणे कॅटररे क्टस व कॅन्सरसारखे  अनेक प्रकारचे आणि हृदयाशी संबधीत आजाराची साखळी तयार होते . एन्टीऑक्सडेंटस व अँटी ऑक्सिडिएशन्स एजेंट एकजूट होऊन घटक ऑक्सिडेंट्सची मारक क्षमता कमी करून त्याचे इफ्फेक्ट कमी करतात . हे डैमेज पेशींवर उपचार करून त्याची शक्ती कमी करतात 

शरीराचे अँटी ऑक्सिडेंट्स -:  नेसर्गिक रूपात निर्माण होणारे सुपर ऑक्ससाईड डिसमुटेस . करीतो`कॅटोलेस आणि ग्लुटेथिऑन सारखे अँटिऑक्सिडेंट्सचे स्ट्रक्चर  बदलून त्यांना हैड्रोजेन पॅरा ओक्स साईड मध्ये बदलतात . तसेच कॅटोलेसआपल्या पाळीत हैड्रोजेन पॅरा ओक्स साईडला पाणी . छोटे ऑक्सिजन कण आणि गॅसमध्ये तोडतात . 
ग्लुटोथेइऑन डिटॉक्सिफायिंग एजेंट निरनिराळे टॉक्सिन सोबत बांधून त्यांचे स्वरूप बदलतात . त्यामुळे ते वेस्टच्या स्वरूपात शरीरातून बाहेर पडू शकतात . 

इतरत्र कोठे आढळतात -:ताज्या पालेभाज्या आणि जुडूमध्ये व्हिटॅमिन ऐ व्हिटॅमिन सि . आणि बीट कॅरोटीन असते त्यात हे आढळतात . हे घटक साधारणपणे फळे . आणि भाज्या ह्यांचा रंग गडद असतो त्यात जास्त आढळतात . संत्री . लालमिर्ची . टमाटो . पालक . आणि गाजर . ह्यामध्ये हे असतात . 







।। आहारात भाज्या -फळांचा समावेश करण्याचे उपाय ।।

                                       ।। आहारात भाज्या -फळांचा समावेश करण्याचे उपाय ।।

  चांगल्या आरोग्यासाठी फळे आणि भाज्या खाणे खूप गरजे चे आहे .जर तुमच्या आहारात फळे आणि भाज्या असतील तरच तुम्हाला हे फायदे होऊ शकतात . 

     रक्तदाब नियंत्रणात राहतो . कोलेस्टोलची पातळी नियंत्रणात रहाते . धमन्या लवचिक होतात . हाडे मजबूत होतात . मेंदू . पचन यंत्रणेबरोबर सर्व अवयव योग्य रहातात . पण बहुतांश व्यक्ती ह्याकडे दुर्लक्ष करतात . ह्यामागील महत्वाचे कारण म्हणजे फळे व भाज्या ना परवडणे . भाज्या शिजवण्यासाठी लागणार वेळ व खाण्याचा जुन्या सवयी. ह्यामुळे अनेकदा फळ भाज्यांचा समावेश अनेकजण करीत नाही . खालील नोट्स चा वापर करून तुम्ही स्वादिष्ट व पौष्टिक बानू शकतात. ताज्या फळांचा व भाज्यांचा रस तुम्हाला ताजे तवाने करण्यास सहायक ठरेल . म्हणून सकाळी ताजा रस प्या . मात्र  सकाळी सोडा पिणे टाळा . लक्षात ठेवा एक ग्लास जूस पिण्याचा अर्थ आहे . दहा चमचे साखर सेवन करणे . कांडा . काळे मिरे . मशरूम ने  सजवलेल्या आम्लेटची मजा घ्या . हा अत्यंत आरोग्यदायी पर्याय आहे .   

१) गरज लक्षात घ्या -:  तज्ज्ञ म्हणतात आपण दिवसभरात कमीतकमी २ वाट्या फळे आणि सव्वा दोन वाट्या कच्चा भाज्या अवश्य खायला हव्यात . ह्यापेक्षा जास्तही खाऊ शकता,

२) लक्ष्य निश्चित करा -: जर तुमच्या आहारात फळे आणि भाज्या खूप प्रमाणात असतील तर आहारात एक फळ व एक भाजी समाविष्ट करा . जेव्हा याची तुम्हाला सवय होईल तेव्हा हळू हळू फळे व भाज्या ह्यांचे सेवन वाढवा . ह्यामुळे तुमच्या खाण्याच्या बाबतीत बदल होईल .   

३) प्रयोग करा -: किसलेले गाजर किंवा इतर भाज्या . पास्ता . सॉस . दही किंवा पिठात मिसळा . ह्यामुळे आहारातील भाज्यांचे प्रमाण वाढेल . 

४) काहीतरी नवीन करा -: सफरचंद . द्राक्षे . केळ. ह्यांचा कंटाळा येणे साहजिक आहे . म्हणून तुम्ही किवी . आंबा . ताजा अननस . इतर वेगळी फळे भाज्या . ह्यांचा आहारात समावेश करू शकता . 

५) फ्रुट स्मूदी  -:पाऊण कप प्लेन  दही. अर्धा कप स्ट्रॉबेरी . ब्लूएबेरी . किंवा तुमच्या आवडीची बेरी किंवा चेरी . अर्धे पिकलेले केळ . सगळे पदार्थ मिक्सरमध्ये घालून एकदा फिरवा . त्यामध्ये तुम्ही व्हॅनिला . पुदिना किंवा इतर फ्लेव्हरही मिसळू शकता . काही रेसिपी बुकच्या साह्याने तुम्ही तुमच्या आहारातील फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवू शकता . 

६) स्मूदी  सुरवात -: फ्रुट स्मूदी  ने दिवसाची सुरवात करण्यास किंवा रात्रीच्या जेवणापर्यंत  तुम्हाला उत्साही ठेवण्यास सहायक ठरते . 

७) दही किंवा क्रीममध्ये बुडवा चव वाढवा -: दही किंवा क्रीममध्ये मसाला घाला . आणि त्यामध्ये फळभाज्या घालून मजा वाढवा . 

८) सॅन्डविच विथ सब्जी पेस्ट -:  टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट बनवून सॅन्डविचमध्ये घालून त्याचा वापर करा . 
९) देशी आम्लेट व्हेज  -: सकाळी बटाट्याचे पराठे . मठ्ठा . बटाट्याच्या  सॅन्डविचला नाही म्हणायला शिका . कांदा . काळे मिरे . मशरुमने सजविलेल्या आम्लेटची मजा घ्या . हा अत्यंत औरोग्यदायी पर्याय आहे . स्टोबेरी . चेरी किंवा सुका मेव्याबरोबर कॉर्न फ्लेक्स दलिया खाऊ शकता . 

१०) द्रव रूपात घ्या -:ताज्या फळांचा किंवा भाज्यांचा रस तुम्हाला ताजे तवाने करण्यास सहायक ठरेल . म्हणून सकाळी ताजा रस प्या . 

११) भाज्या धुवून मगच खा -: कोणत्याही भाज्या शिजवण्यापूर्वी चांगली स्वच्छ धुवून घ्या . भाज्या स्वच्छ ना धुणे धोकादायक आहे .. 















         

Monday, 2 April 2018

।। १) औषधी आणि आरोग्यदायी डाळिंब २) आवळा क जीवन सत्वाचा स्रोत ।।

                          ।। १) औषधी आणि आरोग्यदायी डाळिंब २) आवळा क जीवन सत्वाचा स्रोत ।।


१) तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी - डाळिंबाच्या सालीतही व्हिटॅमिन ऐ . इ . आणि सि . असतात . हे सर्व व्हिट्यामिन वाढत्या वयाची लक्षणे लवकर येण्यापासून बचाव करतात . अपचन . आम्ल पित्त . ताप . ह्यामुळे जर तोंडावाटे दुर्गंधी येत असेल तर डाळिंबाचे दाणे चावून खाल्याने तोंड साफ होऊन दुर्गंधी नष्ट होते . डाळिंबाची साल वाळवून त्याची भुकटी तयार करावी . एक ग्लास पाण्यात भुकटी मिसळून गुळण्या केल्यास दातांसंबंधीच्या समस्या . तोंड येणे व दुर्गंधी पासून सुटका होते . 

२) कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते -: डाळिंबामध्ये प्रामुख्याने आढळणारे अँटी ऑक्सिडेंटन्ट्स शरीरात पसरणाऱ्या फ्री रॅडिकल्सचा त्रास कमी  होतो . डाळिंबामुळे फ्री रॅडिकलसचा रक्त वाहिन्यांचे होणारे नुकसान टाळण्यास मदत होते तासकतसेच कोलेस्ट्रॉचेही प्रमाण नियंत्रणात रहाण्यास मदत होते . कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात राहिल्याने रक्तदाब हि सुधारतो . 

३) मेंदू सक्रिय ठेवते -: डाळिंबामुळे मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत होते . अल्झायमर सारख्या आजारामध्ये विसरभोळे पणा वाढण्याचा त्रास अधिक असतो . ह्यामध्ये डाळिंब खाणे हितकारी ठरते . 

४) वात  विकारावर उपयुक्त -: दाह शामक गुणधर्म असल्यामुळे डाळिंबामुळे कमजोर प्रतिकार र्शक्तीमुळे 
बालवणारे वातविकार कमी होण्यास मदत होते . डाळिंबामधील व्हिटॅमिन सि शरीरातील अँटी बॉडी ची निर्मिती व वाढ सुधारते . परिणामी विविध संसर्गापासून आपला बचाव होतो . 

५) खोकल्यावर उपयुक्त -: घश्यात खवखव वाटत असल्यास डाळिंबाच्या दाण्यापासून तयार पावडर पाण्यात उकळून गुळण्या कराव्या . ह्या माध्यमातून घशातील खवखव खोकल्यापासून सुटका होते . 

डाळिंबाला संस्कृतमध्ये दाडिमम म्हणतात . हे एक पित्तशामक फळ आहे . हि वनस्पती साधारण ३ ते पाचमीटर उंच होते.  

                                        २) आवळा क जीवन सत्वाचा स्रोत ।।
 आवळा चावण्याने दात मजबूत होतात . आवळ्याचा रस दातांना लावण्याने पाय रिया मध्ये फायदा होतो . जेवण पचवण्यासाठी आणि तोंड साफ ठेवण्यासाठी  आवळ्याच्या सुपारीचे सेवन फायदेशीर ठरते . 

छोटासा आणि कडवट आवळा आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त फळ आहे . ह्याच्या गुणामुळे ह्या फळाला अमृतफळ असे म्हणतात . 

   आवळ्यामधे क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते . संत्रीपेक्षा २० पॅट अधिक का जीवनसत्व असते . आवळा रक्त शुद्ध करतो . अपचनापासून मुक्ती देतो . मानसिक विकाराशी सहायक ठरतो . शरीराला आजारापासून दूर ठेवतो . आवळा  कावीळ. पित्त . ताप . ह्यावर लाभप्रद आहे . 

            वेगवेगळ्या प्रकारे ह्याचा उपोयोग करण्याने वेगवेगळ्या आजारामध्ये ह्याचा फायदा होतो . दहा ग्राम आवळ्याचे चूर्ण दुधाबरोबर घेतल्यास रक्त शुद्ध होते . त्वचेसंबंधीत आजार दूर होतात . 

         रात्री झोपण्यापूर्वी आवळ्याचे चूर्ण मध किंवा पाण्याबरोबर घेण्याने पोट साफ होते . डोळ्याशी संबंधित आजारामध्ये फायदा होतो . सुका आवळा शुद्ध तुपात तळून त्याचे चूर्ण डोक्यावर लेप म्हणून लावल्याने नाकातून रक्त येण्याची समस्या दूर होते . 

                सुक्या आवळ्याचे चूर्ण चमेलीच्या तेलात मिसळून लावण्याने  अंगावरच्या खाजेचा त्रास दुर होतो 
आवळाच्या रसाचे सेवन करण्याने पोटातील जंत नाहीसे होतात .   











Saturday, 31 March 2018

।। निरोगी बनण्यासाठी आहारातील घटकांचे प्रमाण काय असावे ? ।।

                                    ।।  निरोगी बनण्यासाठी आहारातील घटकांचे प्रमाण काय असावे ? ।।

१) आरोग्यदायक गोष्टी -:  मुळ्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते . त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना मुळ्याचा फायदा होतो . 

२) मुळा किडनीच्या विविध विकारांवर औषध म्हणून काम करते . 

३) मुळ्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते . नियमित खाल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते . मुळ्याची भाजी सारक असल्याने पोट साफ राहते . 

४) डोकेदुखी . अपचन . बद्धकोष्टता . असे विकार असतील तर मुलं खावा फायदा होतो . तोंडाची चव गेल्यास मुळा चघळावा . 

५) कर्बोदके -: खाद्य पदार्थामध्ये गोड पदार्थे असणे हे कर्बोदके असण्याचे धोतक आहे . साखर आणि गुळात कर्बोदकांचे प्रमाण अधिक असते . हे पचनास सुलभ व शक्तिवर्धक असतात . एका प्रौढ व्यक्तीसाठी ४०
ग्राम गुल किंवा साखरेचे सेवन करणे आवश्यक आहे . आरथक मधुमेहांसाठी हे प्रमाण नाही . 

६) प्रथिने -: शरीराच्या पेशींची निर्मिती आणि नष्ट झालेल्या पेशींची निर्मिती प्रथिनांमुळे होते . कर्बोदकाप्रमाणेच प्रथिने शक्ती देतात . डाळीद्वारे शरीराला प्रथिनांचा पुरवठा होतो . डाळीमध्ये २०/२५ % प्राथिने असतात . 

७) चरबी -: पदार्थामध्ये स्निग्धता असणे हे चरबीचे लक्षण आहे . तैल . वनस्पती तूप हे चरबी युक्त खाद्य पदार्थ आहे . 

८) लोह -: लोह मानवी शरीरात रक्त निर्मितीचे काम करते . शरीरात लोहाची कमतरता निर्माण झाल्यास रक्त निर्मिती कमी प्रमाणात होते . त्यामुळे ऐनेमिया होतो .हि समस्या स्त्रियांमध्ये अधिक दिसून येते . 

९)ऐनेमिया कसा ओळखलं -: रक्ताच्या कमतरतेमुळे यकृत अन्न पचवू शकत नाही . त्यामुळे गॅस तयार होतात . डोळ्याच्या खालच्या पापनीमध्ये पांढरेपणा . त्वचा पिवळी पडणे . थकवा . चक्कर . पॅट खराब होणे . आणि अशक्तपणा वाढतो . 

१०) लोह प्राप्तीचे स्रोत कोणते -: लोह खाता येत नाही तर ते आहारातून मिळवावे लागते . टमाटो . पालक . मध . केळ . सफरचंद . गाजर . इत्यादीमध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते . चवलीमध्ये प्रति ग्राम १..मिलिग्रॅम . कोथिंबीरमध्ये प्रति ग्राम १० मिलिग्रॅम . सुक्या सोयाबीनमध्ये प्रति ग्राम ८ मिलिग्रॅम . सुक्या डाळीत -७..मिलिग्रॅम . मटारमध्ये - ५ मिलिग्रॅम . आपल्याला रोज १५-ते २० मिलिग्रॅम ची आवश्यकता असते . 


शरीराच्या पेशींची निर्मिती आणि नष्ट झालेल्या पेशींची निर्मिती प्रथिनांमुळे होते . 













Friday, 30 March 2018

।। विषारी घटकांपासून बचाव करण्यासाठी कोणते उपाय कराल ?. ।।

                                  ।। विषारी घटकांपासून बचाव करण्यासाठी कोणते उपाय कराल ?. ।।

             मेट्रो सिटीबरोबर छोट्या छोट्या शहरांमध्येही प्रदूषण . खराब जीवनशैली . ताण ह्यांचा नकारात्मक परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे . आपल्या शरीराचा अनेक विषारी घटकांपासून बचाव करण्यासाठी कोणत्या उपायांचा अवलंब करायला हवा . खरे तर मानवी शरीरातून वेस्ट . रसायने . विषारी पदार्थ बाहेर काढण्याच्या प्रक्रियेला " डिटॉक्स " असे म्हणतात ,
             जर तुम्हाला आळसावल्यासारखे . अस्वस्थ . थकल्यासारखे . जाणवत असेल तर "डिटॉक्स " हा त्याच्यासाठी चांगला उपाय आहे . त्यामुळे तुमची एनर्जी लेवल वाढू शकते . तसेच त्वचाही साफ होते (क्लीन )
आणि पेशींची ताकदही वाढते . चांगल्या आरोग्यासाठी तन व मन दोन्ही निरोगी रहाणे आवश्यक आहे . 
  
            डॉक्टर बेन किम ह्यांनी शरीर स्वासच`स्वच्छ रहाण्यासाठी डिटॉक्स प्रोग्रॅम तयार केला आहे . ह्यामुळे शरीराचे वजन उंचीनुसार नियंत्रित रहात नाही तर त्यामुळे निरोगी जीवनशैली टिकून रहाण्यास मदत होते . खरे तर डिटॉक्स डाएट आणि नॅचरल हेअल्थ प्रोग्रॅम वजन कमी करणे आणि ऊर्जा पातळी वाढवण्यासाठी तयार करण्यात आला होता . सध्याच्या काळात आपल्या शरीरावर अनारोग्यादायी आहार , ताण , प्रदूषण , वाईट जीवन शैलीचा परनीआं होत आहे . त्यामुळे शरीरावर वाईट घटकांचा हल्ला होतो . आशा वेळी तुम्ही तुमच्या शरीराला निरोगी ठेवू शकत असाल तर डिटॉक्स प्रोग्रॅमची तुम्हाला निश्चितपणे मदत होईल . त्यामुळे शरीराची आतुन स्वच्छता होईल . बरेच लोकं ह्यासाठी उपास करतात . पण ह्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे संतुलित आहार . आणि व्यायाम करणे हा आहे . 

      पाणी प्या -: तहानेकडे कधीच दुर्लक्ष करू नका . भरपूर पाणी प्यायला हवे . ह्याशिवाय पाणीदार फळे . -
काकडी . टरबूज . कलिंगड . टॉमॅटो चेही सेवन अधिक प्रमाणात करावयास हवे . एवढेच नाही  तर तुम्हाला 
चिप्स . कुकीज . ब्रॉउनिज . पेस्टीज ह्यापासून दूर राहावयास हवे . 

शांत झोप -: " लवकर झोपणे आणी लवकर उठणे " मुखतः आपली घरची ऑफिस .कारखाने ह्यांची कामे दिवसभर करणे (शक्यतो परिस्थितीप्रमाणे ) हि आरोग्याच्या दृष्टीने उत्तम व नैसर्गिक सवय आहे . कारण निसर्ग तत्वानुसार सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळेपर्यंत (सन रायीझ तो सन सेट ) पर्यंत कामाची विभागणी हवी . त्यामुळे आपले मानवी शरीर बदलत्या नेसर्गिक परिस्थितीशी अनुकूल राहते. पण ह्याचे चांगले परिणाम तेव्हाच मिळतात . जेव्हा आपण आपल्या शरीराच्या  स्वच्छतेकडे व्यवस्थित लक्ष देतो . खूप गरम किंवा खूप थंड खोलीत झोपू नये . झोपताना खोलीचे तापमान संतुलित असेल ह्याची काळजी घ्यावी . तुमचा डिटॉक्स प्रोग्रॅम तेव्हाच यशस्वी होईल तेव्हा तुम्ही आठ तास व्यवस्थित झोपाल . 

मसाज -: शरीर निरोगी रहाण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देण्याबरोबर मसाज थेरपी ही उपयुक्त ठरते . जर स्पा ट्रेंटमेण्टचा खर्च तुमच्या खिशाला परवडत नसेल तर तुमचा जोडीदार तुम्हाला मदत करू शकतो. ज्या व्यक्ती ऑफिसेमध्य तासंतास खुर्चीवर  बसून काम करतात त्यांचे मान . हाथ ..खांदे . पाय . दुखतात  मसाजनंतर तुम्हाला स्टीम किंवा हॉट  वॉटर बाथ घ्यालाल हवे . त्यामुळे तुमच्या शरीरातून तेल बाहेर येइल आणि तुम्हाला चांगले वाटेल . 

जूस अप -:  रात्री झोपण्यापूर्वी चहा - कॉफि पासून लांब राहा . कॅफीनच्या जास्त सेवनाने झोप येत नाही . मग बेडवर बऱ्याच वेळा जागे राहावे लागते . रात्री तुम्ही जर काही पिणार असाल तर ताज्या फळांचे रस प्या . त्यामुळे तुमचे पोट साफ होईल . हर्बल चहा सुद्धा  शरीर निरोगी राहण्यास सहायक ठरतो . एकंदरीत रात्री झोपताना शरीरास आवश्यक असणाऱ्या आणि तुम्हाला चांगली झोप येइल असाच आहार घ्यायला हवा . 

शाकाहारी व्हा -: जर तुम्ही डिटॉक्स प्रोग्रामवर असाल तर तुमच्या आहारात मांसाहाराचा समावेश करण्याऐवजी भरपूर पालेभाज्या खा . वनस्पतीजन्य आहारात फाईटोनियट्रीट्स असतात . जे आपल्या पचन व्यवस्थेला व्यवस्थित ठेवण्याचे काम करतात . ह्यामुळे आपल्या शरीरातले यकृत हि आरामात काम करते . कोबी . फ्लॉवर . मुळा . लिची . इतर पालेभाज्यामध्ये ही फायटोन्यूट्रीट्स अधिक असतात . जर सलाड मुळे  तुमची भूक भागत नसेल तर तुम्ही फळेही खाऊ शकता . बहुतांश फळामध्ये अँटी ऑक्सिडेन्ट असतात . त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते .   



  

Wednesday, 14 February 2018

किडनी निरोगी राहावी ह्यासाठी

                                                       किडनी निरोगी राहावी ह्यासाठी 

मनुष्याची किडनी निरोगी राहणे खूप गरजेचे आहे . विशेष आहाराने किडनीतील विषारी पदार्थे बाहेर पडतात  खाली दिलेल्या पदार्थाने किडनी स्टोन होण्याची शक्यता कामी होऊ शकते . 

जांभूळ-: ह्यामध्ये अँटी ओक्सडेन्ट असतात त्यामुळे किडनीतून युरिक ऍसिड बाहेर पडते . करवंद हे छोटे फळ सुद्धा उत्तम औषध मानले जाते . करवंदात युरिक ऍसिड आणि युरियाला शरीरातून बाहेर काढण्याची क्षमता आहे .

कोथिंबीर -:  किडनी  स्टोनच्या इलाजात कोथिंबीर खूप महत्वाची ठरते . किडनीच्या आजारावर औषधातही ह्याचा उपयोग केला जातो . तुम्ही आहारात  कोथिंबिरीचा समावेश करू शकता . 


आले-:   शरीराची स्वच्छता करण्यात आले महत्वाचे काम  करते . रक्ताच्या स्वच्छतेबरोबर किडनीतील विषारी द्रव्य बाहेर काढण्याचे काम आले करते . विशेषतः मधुमेही रुग्णांसाठी आले विशेष लाभदायक ठरते . कारण मधुमेही रुग्णांसाठी आले विशेष लाभदायक ठरते . कारण मधुमेही रुग्णाच्या किडनीचे संरक्षण करण्याचे काम आले करते. 

हळद-:   जर तुम्हाला किडनी स्वच्छ करायची असेल तर हळद खा . आहारात हळदीचा समावेश करून अथवा आल्याचा तुकडा खाऊन शरीराला आल्याचे फायदे मिळवून देऊ शकतो . हळदीत अँटिसेप्टिक गुण हि असतात 


दही -:  दह्यामध्ये चांगले बॅक्टरीया आढळतात . जे किडनीच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात . हे बॅक्टरीया किडनीतील घाण बाहेर काढतात आणि रोग प्रतिकारक शक्तीही मजबूत करतात . 


असे करू नका-:   किडनीमध्ये स्टोन असल्यास दूध किंवा दुग्धजन्य उत्पादनाचे सेवन कमी करा . लोणचे . चटणी . मास . मासे . चिकन . जंक फूड ह्यांचे सेवन करा . पालेभाज्या धुवून वापरा ...