Tuesday, 17 April 2018

।। तेलकट व तुपकट पदार्थांपासून कसे लांब रहाता येइल ।।

                               ।। तेलकट व  तुपकट पदार्थांपासून कसे लांब रहाता येइल ।।

आरोग्यदाई आहारात तेला तुपाचा वापर किंवा स्निग्ध पदार्थांचा कमीतकमी समावेश करा . 

स्निग्ध पदार्थ ह्यांचे आहारातील प्रमाण करण्याचा उपाय म्हणजे आहाराचे प्रमाण नव्हे  तर  आहाराच्या प्रकारावर लक्ष केंद्रित करणे . तेल तुपाचा आहारात कमीतकमी समावेश करण्यासाठी आपण अनेक उपाय अजमावू शकतो . वजन कमी करण्यासाठी तुम्ही पारंपरिक आहार घेण्याऐवजी आहाराचे प्रमाण  कमी करत असाल तर शरीर संतुलित रहाण्यासाठी कॅलरी जाळण्याची क्षमता मंद केली जाते . ह्याचा परिणाम म्हणून चयापचयाचा वेग २५ टक्क्यांनी  कमी होतो . कॅलरी धीम्या गतीने खर्च होतात . परिणामी तुम्ही कमी कॅलरी युक्त आहार घेतला तरी तुमचे वजन घेतात नाही . 

वजन कमी करण्याच्या पारंपरिक पद्धतीने तुम्ही कॅलरी मोजता . आणि ह्याकडे हि लक्ष देता कि तुम्ही काय काय खाताय शेवटी ह्या सगळ्या त्रासाने तुम्ही ट्रस्ट होता . उपाशी रहाणे . बेचव अन्नाचे सेवन करणे . अनेक खाद्यपदार्थांपासून वंचित रहाणे . तुम्हाला त्रासदायक वाटते . शेवटी डायटिंग विसरून तुम्ही ठुमहाला हवे ते खाण्यास सुरवात करतात . त्यामुळे वजन वाढण्यास सुरवात होते . 

संतुलित आहार म्हणजे काय -:

जातील कर्बोदकांमध्ये कॅलेरीचे प्रमाण कमी असते . फायबर चे प्रमाण अधिक असते . हे पचायला जड हि असतात  . परिणामी कमी खाल्यानंतरही पोट  भरते. ह्याउलट साधारण कर्बोदके म्हणजे . साखर . अल्कोहोल . मध . शिरा . इत्तादीने ने पोट भरत  नाही . त्यामध्ये फायबर हि नसतात . त्यामुळे भरत  नाही. 
कैलरीचे प्रमाण कमी करताना . एक गोष्ट महत्वाची आहे कि ती म्हणजे संतुलिती आहार घेण्यावर भर दयावा . ह्यामध्ये कमी चरबीयुक्त व फातरहित पदार्थांचा समावेश करावा . दही . पनीर . तूप नसलेली बिस्किटे . ह्यांचा वापर करा . फॅट्सयोगी आहार सेवन केल्यानंतर कॅलरी नंतर जाळणे तसे अवघड असते . कॅलरी जाळण्यासाठी दररोज २० ते ६० मिनिटे चालणे उपयुक्त ठरते . तेलकट पदार्थाने कॅलेरीचे प्रमाण वाढून लठ्ठपणा वाढतो . कमी कॅलरी युक्त संतुलित आहाराचे सेवन आणि व्यायामाचे साह्याने तुम्ही वजन कमी करू शकता . 

तुम्ही पोटभर खाऊ शकता शिव्या तुमच्या आवडीच्या पदार्थावर ताव हि मारू शकता . फक्त फॅट्सकडे लक्ष देणे आवश्यक आहे . त्यासाठी आपण काय खायचे ह्याची निवड विचापूर्वक करा . 

आपले पोट जोपर्यंत भरात नाही तोपर्यंत आपण काही ना काही तरी खातच रहातो . म्हणजे भाज्यांमध्ये मटार
 . सोयाबीन . फळांमध्ये जांभूळ . संत्रे . टरबूज . केळे . नासपती . धान्यांमध्ये मका . तांदूळ. ज्वारी . बाजरी . भाज्यांमध्ये - कोबी . फ्लॉवर . गाजर . सलाडचे पाने . कांदा . रताळे . पालक . मश्रुम . वांगे . ओवाची पाने . मेथी . चवळी . टोमटो ह्यामध्ये  जातील कर्बोदके असतात . 

बौतांश लोकांचा असा समाज असतो कि ब्रेड. किंवा बटाटा . खाण्यामुळे खरे तर अशा  घटकांमुळे वजन वाढते . ज्यांचं आपण त्याबरोबर समावेश करतो . म्हणजे भाजलेल्या बटाटामध्ये कोलेस्ट्रॉल नसते . तसेच फॅट्स हि नसतात पण जेव्हा आपण तळून  किंवा लोणी लावून खाण्याने बटाटा आदर्श आहार रहात नाही . तेल तुपाचा वापर करण्याऐवजी मसाल्याचा  वापर केल्याने फॅट्स कमी होतात.. 
  








No comments:

Post a Comment