|| निसर्ग संपत्ती योगदान -6।।.
बरेच डॉक्टर व आहारतज्ज्ञ असे सांगतात कि "
नेहेमी ताजा आहार व ताज्या पालेभाज्या व फळे आहार घयावा "
हेच सतत डॉक्टर लोकांना सांगावे लागणार असे आपल्या
प्राचीन नैसर्गिक सिद्धांताने अप्रत्यक्ष रित्या दाखवून दिले आहे. कारण निसर्गतः
भाजिपाला व शिजवलेले अन्न त्या त्या वेळातच उपयोगात आणावे कारण ह्या अन्नातील सकस घटक
तत्वे शिळे झाल्यामुळे निघून जातात ते शरीराला उपयोगी
पडू शकत नाही . आपली हैल्थ व आरोग्य चांगले
राहावे हे निसर्गच सांगत असतो . कारण मनुष्याला भूक लागल्यावर शरीरातील अंतःस्राव
व पाचकरस तयार होण्याची प्रक्रिया चालू झालेली असते त्यामुळे गरम व ताजे अन्न त्यासाठी
अत्यंत उपयुक्त ठरते व आपली शरीररचना ते सहज पचवू शकते . शिळ्या व गार अन्नामुळे
सकस जीवनसत्वे शरीराला मिळू शकत नाही त्याचा परिणाम पाचक शक्तीवर होतो .
खरे तर शाकाहारी आहार हा
नुसताच निसर्गामुळे अप्रत्यक्ष प्रक्रिया करून मिळणारा आहार आहेच .त्याचप्रमाणे मानवाने आधुनिक हायजेनिक तंत्राद्वारे
प्रेरणा घेऊन शाकाहारी आहार केलेला आहे . त्याला कारण व पाश्वभुमी ही आहे कि
अप्रत्यक्ष रित्या शाकाहारी हा मानवाच्या अंतर्गत व बहिर्गत जडण घडणीसाठी आवश्यक
त्याला देश विदेशात मान्यता आहे . त्यानुसार प्रत्येक देशांच्या अर्थधोरणात
प्रामुख्याने व्यापार वृद्धी .आयात -निर्यातिला मोठे स्थान आहे ,अब्जावधी रुपयांची उलाढाल प्रत्येक देशांच्या
अर्थव्यवस्थेतिल मागणी व पुरवठा ह्यानुसार होत असते,
भारत देशामध्ये ५० % पेक्षा
उद्योग व्यवसाय शाकाहारी खाद्य पदार्था नुसार होत असतो . त्यामुळे रोजगाराचे
प्रमाणही भारतात सध्याला वाढत आहे ,म्हणजेच व्हेज फूड हे त्या
त्या देशानुसार राष्ट्रीय उत्पन्नात भर घालीत आहे. उदाहरण दाखल सध्याच्या घडीला
भारतात कित्येक बेरोजगार स्त्री आणि पुरुष हे आपले घर चालवण्यासाठी -नाना
तऱ्हेच्या चटण्या व लोणचे पापड त्याचप्रमाणे चपाती भाजी केंद्र चालवीत आहार व
बऱ्याच निराधार स्त्रिया व्हेज फूड चालवत आहे व काम करीत आहे . व्हेज फूड हे
किरकोळ टपरीपासून ते मोठ्या आलिशान हॉटेलपर्यंत दिवस आणि रात्र काम करीत आहे
.भारतात व्हेज चपाती भाजीचा व्यवसाय प्रसिद्ध मुंबईचे डबेवाले उमेदीने बऱ्याच
वर्षांपासून करीत आहे .त्यामध्ये हजारो लोकं कामाला आहेत ,
व ह्या आणी वडापाव पावभाजी वाले करोडपती झालेले आहेत ,व स्वतःच्या ब्रँड नुसार
प्रचंड यशस्वी झालेले आहेत .हे फार मोठे शाकाहारी पदार्थांचे काळानुसार सिद्ध
झालेले आहे त्यामध्ये कोणतेही दुमत नाही .
भारतीय शेतीच्या शास्त्रानुसार भारतात अनेक कृषी
विद्यापीठे पिके .भाजीपाला .फळे .ह्यांच्या नवं नवीन जाती व प्रकार ह्यांच्या
संशोधनात प्रगतिशील आहेत .
भारतीय प्राचीन तत्वानुसार आकाश म्हणजे अवकाश ह्यांचे नाते हे आहेच .पण हे
नाते शोधून व सिद्ध करून सर्व जगाला दाखविण्याचा प्रयत्न भारतीय शास्त्रज्ञ करीत
आहे . गुरुत्वाकर्षणाचा शोध सर एऐझॅक न्यूटनने लावला -म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा शोध
लागल्यामुळे सर्वाना
No comments:
Post a Comment