|| निसर्ग संपत्ती योगदान -4।।
प्राचीन काळापासून जगभरात भारत हा शेतीप्रधान
विकसनशील देश म्हणून ओळखला जात आहे . उदाहरणार्थ केवळ भाजीपाला .दूध ह्यांना योग्य भाव
व्यापारापासून न मिळाल्याने ह्या शाकाहारी पदार्थ रस्त्यावर फेकून दिल्याच्या घटना
घडत आहे . शाकाहारी दूध धान्य ह्यांचा
साठा व्यवस्थित होत नाही . त्यामुळे आर्थिक किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर चढ उतार
होत असतात . हे सर्वे शाकाहारी घटक मानवी जीवनास आवश्यक असल्यामुळे त्याचा
काळाबाजार होऊन वाढत्या भावात मागणीनुसार विकावे लागतात .
फक्त निसर्ग हा अतिजलद गतीने वातावरणात बदल घडवीत
असतो त्याच्या जलद गतीच्या वेगाशी मानव आपल्या प्रगतीचा वेग राखू शकत नाही.
निसर्गात काही मिनिटामध्ये वातावरण बदलत असते .लगेच तापमान कमी होऊन कडक थंडी पडते
.कधी अचानक जोराचा पाऊस होऊन मानवाचे शेतीचे नुकसान होऊन त्याचे नुकसान केले जाते
.कधी प्रखर उष्णता वाढून उष्णतेने शेतात पाणी मिळत नाही . त्यातही निसर्गाच्या
बदलानुसार शाकाहारी आहारावर परिणाम होत असतात . साधारण पणे आत्ता केलेला शाकाहारी
गरम व ताजा पदार्थ हा काही विशिष्ट तासाने शिळा होतो त्यातील गुणधर्म निघून जातात
. ह्यासाठी निसर्ग आपणास अप्रत्यक्षरीत्या आपल्याला सल्ला देतो की मानवाने आपली
आहार आचार विचाराची कृती आपल्या निसर्ग नियमानुसार करावी परंतु आजचा शिक्षित मानव
हा विज्ञान शास्त्रानुसार फक्त चालत असतो परंतु जर विज्ञान शास्त्रातील शास्त्र
शुद्ध व्याख्या सांगते कि इतर परिस्थिती कायम असताना .... मग पुढे भौतिक सिद्धांत
त्या व्याख्येनुसार घडतात .पण आजचा शिक्षित मानव हे विसरतो कि वैज्ञानिक सिद्धांत
व्याख्येत सुरवातीची इतर परिस्थिती कायम असताना म्हणजे नक्की कोणती परिस्थिती ? ... तर हि परिस्थिती म्हणजे नैसर्गिक परिस्थिती आहे.
तर कोणातही वैज्ञानिक सिद्धांत
व्याख्या घडविणे हे संपूर्ण रित्या निसर्गाच्या हातात असते . त्यामुळे आजही आपली
जुनी पिढी सांगते कि " मानव विज्ञानामध्ये कितीही पुढे गेला तरी मानव
निसर्गावर मात करू शकत नाही . त्यात
सुद्धा निसर्ग हा आध्यात्म्यावर अवलंबून असावा कारण काही शिक्षित वैज्ञानिकांनी
कितीही मानवी संख्येने कितीही वैज्ञानिक प्रयोग केले तरी निसर्गाचे नियम बदलत नसतात त्यासाठी संपूर्ण मानव
जातीचे सहकार्य लागेल . हा एक संशोधनाचा व मानवी आव्हानांचा प्रश्न आहे.
भारतीय तत्वज्ञानानुसार मानवी आहाराबद्धल ३
महत्वाची वाक्क्ये म्हटली जातात ती म्हणजे-"
१) वेळप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्या अत्यंत
उपाशी माणसाला अन्न देणे ही --देशाची संस्कृती
२) आपल्या स्वतःला अत्यंत भूक लागल्यावर योग्य
वेळी अन्न खाणे ही मानवाची नैसर्गिक प्रकृती
No comments:
Post a Comment